अफगाणिस्तानने बांगलादेशचा उडवला धुव्वा, जे भारत-पाकिस्तानला जमलं नाही ते करून दाखवलं…
क्रीडा

अफगाणिस्तानने बांगलादेशचा उडवला धुव्वा, जे भारत-पाकिस्तानला जमलं नाही ते करून दाखवलं…

दुबई : अफगाणिस्तानने बांगलादेशचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. या विजयासह अफगाणिस्तानने मानाचे स्थान पटकावले आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांनाही जे करता आले नाही ते अफगाणिस्तानसारख्या संघाने करून दाखवले आहे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातील बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण अफगाणिस्तानचे गोलंदाज यावेळी त्यांच्यावर भारी पडले. फिरकीपटू मुजीब […]

लग्नाच्या वरातीवरच कोसळली वीज, १६ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

लग्नाच्या वरातीवरच कोसळली वीज, १६ जणांचा मृत्यू

ढाका : जोरदार पाऊस पडत असताना लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर वीज कोसळली आणि तब्बल १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बांगलादेशच्या चपैनवाबगंज जिल्ह्यात घडली आहे. या दुखःद घटनेत नवरदेवही जखमी झाला आहे. नदीकाठच्या एका गावात लग्न होणार असल्याने वरातीतील लोक बोटीने निघाले होते. परंतु, पावसाचा जोर वाढल्याने आणि विजा कडाडू लागल्याने ते आश्रय घेण्यासाठी शिबगंज नावाच्या […]

बांगलादेशमध्ये मोठी दुर्घटना! भीषण आगीत ५०हून अधिक लोकांचा मृत्यू
बातमी विदेश

बांगलादेशमध्ये मोठी दुर्घटना! भीषण आगीत ५०हून अधिक लोकांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज(शुक्रवार) भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत ५०हून अधिक लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत हा आकडा ५२वर पोहोचला असून हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या भयानक दुर्घटनेत कमीत कमी ३० जण जखमी देखील झाले आहेत. एएफपी वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. […]

पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; आंदोलनात ४ ठार
बातमी विदेश

पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; आंदोलनात ४ ठार

ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. मोदींच्या दौऱ्याविरोधात बांगलादेशात आंदोलन करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याविरोधात बांगलादेशात काही ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यात ४ जण ठार झाले. या आंदोलनाची पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर रबरी गोळ्यांचा मारा केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी […]

विजय दिवस : केवळ १३ दिवसात पाकिस्तानचे तुकडे आणि बांग्लादेशाचा जन्म
ब्लॉग

विजय दिवस : केवळ १३ दिवसात पाकिस्तानचे तुकडे आणि बांग्लादेशाचा जन्म

अनुराधा धावडे  वर्ष 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाला आज 49 वर्षे झाली. आजपासून म्हणजे 16 डिसेंबरपासून 50 व्या वर्षाची सुरुवात होईल. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने लढाई सुरू केली, परंतु भारतीय सैनिकांच्या सामर्थ्यासमोर पाकिस्तानने अवघ्या 13 दिवसांत गुडघे टेकले. 49 वर्षांपूर्वी 16 डिसेंबर रोजी जगाच्या नकाशावर बांगलादेशाचा जन्म झाला आणि पाकिस्तानचा नकाशाच […]