ज्याने तिरंग्याचा अपमान केला, त्याला पकडावं; राकेश टिकैत यांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
देश बातमी

ज्याने तिरंग्याचा अपमान केला, त्याला पकडावं; राकेश टिकैत यांचा नरेंद्र मोदींवर पलटवार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक  दिनी झालेल्या हिंसाचारात तिरंग्याचा अपमानामुळे संपूर्ण देश दुःखी झाला.” अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’मध्ये मोदींनी देशभरातील वेगवेगळ्या घटनांबद्दल भाष्य केलं होतं. या मुद्द्यावरून भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी निशाणा साधला […]

मनकीबात: 2021मध्ये भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल: नरेंद्र मोदी
देश बातमी

मनकीबात: 2021मध्ये भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी […]

मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेला शेतकरीच मोदींच्या विरोधात
देश बातमी

मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेला शेतकरीच मोदींच्या विरोधात

नवी दिल्ली : गेल्या १० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारशी सातत्याने अपयशी होणाऱ्या चर्चा आणि कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी दिल्ली आणि एनसीआरमध्ये धरणे आंदोलनाला बसले आहेत. अशात मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेलाच शेतकरी मोदींच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. पीएम मोदींनी मन की बात कार्यक्रमात महाराष्ट्रातील एक शेतकरी जितेंद्र […]

#मनकीबात :  अन्नपूर्णा देवीची चोरीला गेलेली मूर्ती भारतात लवकरच परतणार
देश बातमी

#मनकीबात : अन्नपूर्णा देवीची चोरीला गेलेली मूर्ती भारतात लवकरच परतणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला मन की बात कार्यक्रमातून संबोधित करत आहेत. देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर ते काही महत्त्वाची घोषणा करू शकतात. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहेत. पंतप्रधानांच्या भाषणाला सुरवात झाली असून त्यांनी सुरवातीलाच देशातील १०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीबाबत महत्त्वाची माहिती दिली […]