देवेंद्र फडणवीसांचा आरोप;  कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात ठेवण्यात राज्यसरकार अपयशी
राजकारण

देवेंद्र फडणवीसांचा आरोप; कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात ठेवण्यात राज्यसरकार अपयशी

मुंबई : “कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी केली असती तर राज्यातील ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी असते. तसेच कोरोनामुळे मरण पावलेल्या ३० हजार ९०० करोना रुग्णांना महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं?”, असे अनेक प्रश्न विचारत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेचे […]

अर्थसंकल्पीय अधिवेशन: देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र
राजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशन: देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

राज्यपालांच्या १२ पानांच्या भाषणात मला कुठेही यशोगाथा दिसत नाही, तर वेदना आणि व्यथा दिसतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकेचा बाण सोडला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरवात झाली. आज अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक पाहायला मिळाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी […]

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शेतकऱ्यांसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार; शेतकरीही आपल्या मागणीवर ठाम
देश बातमी

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शेतकऱ्यांसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार; शेतकरीही आपल्या मागणीवर ठाम

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले. परंतु, दिल्लीतील हिंसाचारास जबाबदार ठरवून सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर शेतकरी आंदोलनाचे सावट आहे. […]

लोकशाहीच्या अधःपतनाला मोदी-शहा नाही तर विरोधी पक्ष जबाबदार
राजकारण

लोकशाहीच्या अधःपतनाला मोदी-शहा नाही तर विरोधी पक्ष जबाबदार

मुंबई : विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून 30 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल. अशा शब्दात शिवसेनेने सामना संपादकीयमधून युपीएवर निशाणा साधला आहे. तसेच, प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा […]

मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती; शरद पवारांसह विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार
राजकारण

मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनीती; शरद पवारांसह विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन आज दहाव्या दिवशीही सुरूच आहे. शाविवारी झालेली केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींशी झालेली बैठक निष्फळ ठरल्याने हे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. अशातच ९ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. […]