नेत्यांची सुरक्षा कमी करण्याबाबत संजय राऊतांचा मोठा खुलासा
राजकारण

नेत्यांची सुरक्षा कमी करण्याबाबत संजय राऊतांचा मोठा खुलासा

मुंबई : “नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात कोणतंही राजकारण झालेलं नाही. याआधी आमच्याही सुरक्षा काढल्या आहेत. पण म्हणून आम्ही कधी बोंबललो नाही. मागच्या वेळी आम्ही सरकारमध्ये असतानाही सुरक्षा काढून घेतली होती, पण मी एका शब्दाने तक्रार केली नाही.” असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील भाजपा नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत […]

सुरक्षा कमी केल्याने माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही 
राजकारण

सुरक्षा कमी केल्याने माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही 

मुंबई : ”मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सुरक्षा घेतली. मी भाजप प्रदेश अध्यक्ष होतो त्यावेळीही सुरक्षा घेतली नव्हती. याकूब मेननच्या फाशीनंतर आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्राच्या सांगण्यावरुन माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. या सरकारला असं वाटत असेल की आता सुरक्षेची गरज नाही. मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार. परसेप्शनवर सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला जातो. मला चिंता […]

विरोधी पक्षाच्या टीकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
राजकारण

विरोधी पक्षाच्या टीकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यानंतर भाजप आणि मनसेकडून राज्य सरकारवर टीका होत आहे. या टीकेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा दाखला दिला आहे. अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्रात […]