विद्यार्थ्यांनो ४ झाडे लावून संगोपन करा, अन्यथा पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही
बातमी मराठवाडा

विद्यार्थ्यांनो ४ झाडे लावून संगोपन करा, अन्यथा पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही

नांदेड:पदवी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांना चार झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.पर्यवरणाची जणजागृती तसेच पर्यावरण संवर्धनासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हा अनोखा निर्णय घेतला आहे. या बाबत विद्यापीठाने परीपत्रक काढले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नांदेड,लातूर,परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. विद्यापीठाशी संलग्नित चारही जिल्ह्यातील सर्व […]

नांदेड जिल्ह्यात सर्वदूर संततधार; नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा
बातमी मराठवाडा

नांदेड जिल्ह्यात सर्वदूर संततधार; नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा

▪️मन्याड नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावात शिरले पाणी ▪️किनवट येथे पुलावरून पाणी वाहत असलेल्या पाण्यात एक व्यक्ती गेला वाहून ▪️इस्लापूर येथे तलाठी व गावकऱ्यांनी वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे वाचविले प्राण नांदेड दि. 27 :- हवामान विभागाने व्यक्त केलेल्या भाकितानुसार आज जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने आपली संततधार कायम ठेवली. किनवट तालुक्यातील इस्लापूर व परिसरात काल 26 जुलैच्या मध्यरात्री […]

पावसाचा हाहाकार…विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला; पैनगंगावरील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला
बातमी मराठवाडा

पावसाचा हाहाकार…विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला; पैनगंगावरील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला

नांदेड: जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून आज तिसऱ्या दिवशी किनवट आणि माहूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीला पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क देखील तुटला आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. दरम्यान पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी रात्रीपासून किनवट आणि माहूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु […]

अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षिस योजना
बातमी महाराष्ट्र

अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षिस योजना

 राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी. यासाठी राज्यातील इयत्ता दहावी व बारावी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना सन २०२२-२०२३ सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अशी आहे योजना आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात […]

राज्यावर ४८ तास अस्मानी संकट, ७ भागांना रेड अलर्ट, मुंबई, पुण्यात काय स्थिती?
बातमी मुंबई

राज्यावर ४८ तास अस्मानी संकट, ७ भागांना रेड अलर्ट, मुंबई, पुण्यात काय स्थिती?

राज्यात गेल्या ३-४ दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून अनेक शहरांना पुराचा धोका आहे. अशात राज्यात पुढच्या काही दिवस हा पाऊस असाच राहिल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला पुढच्या ४८ तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी […]

घरांच्या पडझडीची मदत वाढवा; टपरीधारकांनाही विशेष मदत द्या, अशोकराव चव्हाण यांची विधानसभेत मागणी
बातमी मराठवाडा

घरांच्या पडझडीची मदत वाढवा; टपरीधारकांनाही विशेष मदत द्या, अशोकराव चव्हाण यांची विधानसभेत मागणी

नांदेड : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नांदेड जिल्ह्यात शेती, घरे व टपरीधारकांसारख्या लहान व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्य सरकारने त्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. शुक्रवारी दुपारी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीकडे त्यांनी विधानसभेत बोलताना सरकारचे लक्ष वेधले. याप्रसंगी ते म्हणाले की, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्री अतिवृष्टी झाली. नांदेड […]

… तर इर्शाळवाडीच्या गावकऱ्यांचे जीव वाचले असते, वन विभागाच्या कारवाईमुळे संकटाच्या खाईत
बातमी महाराष्ट्र

… तर इर्शाळवाडीच्या गावकऱ्यांचे जीव वाचले असते, वन विभागाच्या कारवाईमुळे संकटाच्या खाईत

अलिबाग : दोन वर्षांपूर्वी तळीये येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच सन २०१९मध्ये निसर्गाने दिलेल्या दुर्घटनेच्या इशाऱ्यामुळे येथील अनेक आदिवासी कुटुंबांनी पावसाळ्यात आदिवासी वाडीतील घरे सोडून डोंगराखाली जाऊन राहण्याचा विचार केला होता. पण वन विभागाने त्या पाडल्या व त्यांना पुन्हा इर्शाळवाडीचाच आसरा घ्यावा लागला आणि आता या दुर्घटनेत संपूर्ण वाडीत गडप झाली. वन विभागाच्या हद्दीतील जागेमध्ये इर्शाळवाडीतील […]

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या विविध योजना
शेती

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या विविध योजना

सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग अति पावसाचा तर पुर्वेकडील प्रदेश दुष्काळीपट्टा. अशी नैसर्गिक परिस्थिती असलेला हा जिल्हा आता बदलताना दिसतोय. सिंचन क्षेत्रामध्ये होणारी ही एक क्रांतीच म्हणावी लागणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारा महाबळेश्वर परिसर आहे, येथे चेरापुंजी इतका पाऊस पडतो, तर सर्वात कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखले जाणारे माण, खटाव तालुके याच जिल्ह्यात आहेत. साहजिकच […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

मुंबई, दि. २० : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले……. गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर वरती चढून प्रत्यक्ष उध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले. भर पावसात विश्रांती […]

ITR Filing Deadline: करदात्यांसाठी दिवस उरलेत फक्त काही, करा घाई नाहीतर कारवाई
बातमी महाराष्ट्र

ITR Filing Deadline: करदात्यांसाठी दिवस उरलेत फक्त काही, करा घाई नाहीतर कारवाई

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आयकर (इन्कम टॅक्स) रिटर्न दाखल करण्यासाठी आता १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मागील आर्थिक वर्षाचे आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी आयकर विभागाने ३१ जुलै २०२३ ही अंतिम तारीख निश्चित केली असून जर तुम्ही जर करदाते असाल आणि अजून तुमचा रिटर्न भरला नसेल तर शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच हे काम पूर्ण […]