कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
राजकारण

कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे मागे घायावेत आणि शेती मालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी दिल्लीत सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. अशातच केंद्रसरकारने दिलेला चर्चेचा प्रस्तावही शेतकऱ्यांनी धुडकावून लावत हायवेवरच चर्चा करण्याची मागणी केली आहे. या परीस्थितीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटमधून […]