भाजपमधून कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार?
राजकारण

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार?

मुंबई : ”काँग्रेस पक्षाचा विचार हा शाश्वत विचार असून तोच देश हिताचा आहे. सध्या देशात असलेले भाजपा-आरएसएस विचाराचे सरकार देशहिताचे नसून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. पुन्हा एकदा राष्ट्र निर्माणासाठी मोठे कार्य करावे लागणार आहे. असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ […]

कॉंग्रेस बैठकीत सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तर नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यश
राजकारण

कॉंग्रेस बैठकीत सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तर नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात यश

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस नेत्यांची अद्यापही बैठक सुरु आहे. या बैठकीत त्या २३ नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात सोनिया गांधीना यश आल्याचही बोलाल जात आहे. तर महत्त्वाच म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याबाबत जवळपास सर्व नेत्यांचे एकमत झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेसच्या […]

यशोमती ठाकुरांच्या नाराजीवर संजय राऊतांचा राजकीय सल्ला; म्हणाले…
राजकारण

शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर…’ संजय राऊतांचे सूचक विधान

नवी मुंबई : “शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे. ते महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. […]

गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी : रामचंद्र गुहा
राजकारण

गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी : रामचंद्र गुहा

नवी दिल्ली : ”गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी. मोदी, शाह आणि नड्डा हे भाजपाचे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेलं नाही. या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते […]

#भारतबंद : कुठे संमिश्र प्रतिसाद तर कुठे आंदोलनकर्त्यांची धरपकड
बातमी महाराष्ट्र

#भारतबंद : कुठे संमिश्र प्रतिसाद तर कुठे आंदोलनकर्त्यांची धरपकड

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरुन देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये […]

मात्र शरद पवार राहुल गांधीना समजून घेण्यात कमी पडले; बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी
राजकारण

मात्र शरद पवार राहुल गांधीना समजून घेण्यात कमी पडले; बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यावर कॉंग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. ”शरद […]

यशोमती ठाकुरांच्या नाराजीवर संजय राऊतांचा राजकीय सल्ला; म्हणाले…
राजकारण

यशोमती ठाकुरांच्या नाराजीवर संजय राऊतांचा राजकीय सल्ला; म्हणाले…

मुंबई : “आम्हीसुद्धा अनेकदा पवारांचं मार्गदर्शन घेतो. मुख्यमंत्री घेतात. ते सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. दांडगा अनुभव शरद पवारांचा असेल, तर सगळ्यांनी आपला अंहकार आणि इगो विसरून आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेता आपल्याला काही सांगत असेल, तर आपण त्या भूमिकेत शिरायला पाहिजे.” असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]

कॉंग्रेसचा महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा;  हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर….
राजकारण

कॉंग्रेसचा महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा; हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर….

मुंबई : ‘हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.” अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला येताना […]

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा
राजकारण

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पुन्हा एकदा खोटे बोलताना पकडले गेले आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोविषयी खोटे बोलल्याचे समोर आले आहे. मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून राहुल गांधी यांनी प्रोपोगंडा पसरविण्यासाठी हा फोटो शेअर केला असल्याचे म्हंटले आहे. मात्र या दाव्यावर ट्विटर इंडियाने […]

शिवबंधन बांधताच उर्मिला मातोंडकरांनी दिली दणदणीत मुलाखत; कॉंग्रेस ते कंगनावर केलं भाष्य
राजकारण

शिवबंधन बांधताच उर्मिला मातोंडकरांनी दिली दणदणीत मुलाखत; कॉंग्रेस ते कंगनावर केलं भाष्य

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मंगळवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरेंच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधलं त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. हाती शिवबंधन बांधल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत दणदणीत मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस ते कंगना अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी […]