धक्कादायक! बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाक’चा अपघाती मृत्यू
मनोरंजन

धक्कादायक! बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाक’चा अपघाती मृत्यू

मुंबई : ‘बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड हिचे एका अपघातात निधन झाले. पिस्ता धाकड २४ वर्षांची होती. वीकेंड का वॉरच्या शूटींगनंतर हा अपघात झाला. 24 वर्षांच्या पिस्ताच्या निधनाने ‘बिग बॉस 14’च्या सेटवर शोककळा पसरली आहे. पिस्ता धाकड ‘बिग बॉस’ शोची निर्मिती करणाऱ्या एंडेमोल शाईन इंडिया कंपनीचा भाग होती. अनेक टीव्ही […]

योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आलेत हे त्यांनी स्पष्ट करावं
राजकारण

योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आलेत हे त्यांनी स्पष्ट करावं

  मुंबई : “ती नटी म्हणतेय की मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  मुंबईत आले आहेत. त्यांनी स्पष्ट करावं की ते नेमकं मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीमध्ये,” असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री कंगना रनौत तसेच योगी आदित्यनाथ यांना लगावला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. अशातच […]

योगी आदित्यनाथांकडून फिल्मसिटीची अधिकृत घोषणा; तर शिवसेनेलाही दिले उत्तर
राजकारण

योगी आदित्यनाथांकडून फिल्मसिटीची अधिकृत घोषणा; तर शिवसेनेलाही दिले उत्तर

मुंबई : ”उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं.” असे सांगत मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी आज अखेर उत्तरप्रदेशातील फिल्मसिटीची अधिकृत घोषणा केली. मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि […]

मुंबईतील फिल्मसिटी उत्तरप्रदेशात हलविण्यावर संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना इशारा
राजकारण

मुंबईतील फिल्मसिटी उत्तरप्रदेशात हलविण्यावर संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना इशारा

मुंबई : “मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही. दक्षिण भारतामधील फिल्म इंडस्ट्री देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबामध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? कि त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय ?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे. तसेच, योगी आदित्यनाथ […]