पुणे : ”केंद्र सरकारची ही दडपशाही योग्य नसून आणीबाणीच्या वेळी जसा जनउद्रेक झाला तसा आता शेतकऱ्यांचा होईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. अखिल भारतीय किसान संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंद ची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत […]
Tag: भारत बंद
8/12 च्या भारतबंदबाबत बेस्ट प्रशासन आणि टॅक्सी युनियनचा महत्वाचा निर्णय
मुंबई : भारतातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. याला राज्यातील विविध संघटनांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र, दरम्यान भारत बंदमध्ये बेस्ट बसेस सहभागी होणार नाहीत. बेस्ट प्रशासनाने याबद्दल माहिती दिली. तसेच टॅक्सी देखील रस्त्यावर नियमित धावतील असे टॅक्सी युनियनने स्पष्ट केलं आहे. बेस्ट बसेस उद्या रस्त्यांवर धावतील. त्या भारत बंदचा […]
#भारतबंद : देशातील शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षाचा पाठींबा; तर काय सुरु आणि काय राहणार बंद
नवी दिल्ली : देशभरात मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी भारत बंद ची घोषणा केली आहे. या भारत बंद’ला राज्यातील महाविकास आघाडीसह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. अशा […]
शेतकऱ्यांसाठी ८ डिसेंबरचा भारत बंद पाळा; संजय राऊतांचे जनतेला आवाहन
मुंबई : “महाविकासाघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची भूमिका घेतली होती. हा बंद फार वेगळा आहे. हा कोणताही राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर हा बंद पाळावा,” असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी उद्या ८ […]