उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; स्वर भास्कर संतापली
मनोरंजन

उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; स्वर भास्कर संतापली

उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये आज पुन्हा तीन मुली शेतात अत्यवस्थ स्थिती आढळून आल्या. त्यातील दोघीजणी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मरण पावल्या तर एक जन अद्यापही गंभीर जखमी आहे. या घटनेवर बॉलीवूड अभिनेत्री स्वर भास्करने संताप व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी थेट मागणीच तिने केली आहे. ट्वीट करत तिने ही मागणी केली आहे. स्वराने ट्वीटमध्ये […]

उन्नाव पुन्हा हादरलं; शेतात ओढणीत गुंडाळलेल्या अत्यावस्थेत सापडल्या तीन मुली; दोघींचा मृत्यू
बातमी

उन्नाव पुन्हा हादरलं; शेतात ओढणीत गुंडाळलेल्या अत्यावस्थेत सापडल्या तीन मुली; दोघींचा मृत्यू

उत्तरप्रदेश : चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची बातमी समोर आली आहे. उन्नाव जिल्ह्यातील असोहा परिसरातील बाबुराहा गावाजवळ तीन मुली बुधवारी चिंताजनक स्थिती आढळल्या झाल्या. यामधील दोघींचा मृत्यू झालेला असून एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर मुलींचा शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा […]

मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे; म्हणाले…
देश बातमी

मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे; म्हणाले…

भोपाळ : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून वाढवून २१ वर्षांपर्यंत वाढविण्याबाबत चर्चा व्हायला हवी. अनेकदा मला वाटते की, समाजामध्ये मुलींच्या विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याबाबत चर्चा व्हायला हवी. मी याला चर्चेचा मुद्दा बनवू इच्छितो. राज्य आणि देशाने यावर विचार करावा, म्हणजे यावर काही निर्णय घेता येईल, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले होते.असे विधान मध्य […]