देश बातमी

चर्चेही दहावी फेरीदेखील निष्फळ; २६ जानेवारीला रॅली काढण्यावर आंदोलक शेतकरी ठाम

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आज झालेली चर्चेही दहावी फेरी देखील निष्फळ ठरली. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात, दिल्लीच्या सीमेवर मागील ५५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. आता पुढील बैठक २२ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान बुधवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी कोणताही आदेश देण्यास नकार दिला. तर दुसरीकडे शेतकरी […]

शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
देश बातमी

शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एकीकडे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना मंगळवारी होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांनी ताठरपणा सोडावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी केले आहे. दरम्यान, मागच्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने […]

सरकारचं केवळ ‘तारीख पे तारीख’ असं सुरू आहे: अखिल भारतीय किसान सभा
देश बातमी

सरकारचं केवळ ‘तारीख पे तारीख’ असं सुरू आहे: अखिल भारतीय किसान सभा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 53वा दिवस आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. तसचं सरकारचं केवळ ‘तारीख पे तारीख’ असं सुरू आहे आणि शेतकरी कंटाळून निघून जावेत म्हणून गोष्टी ताणल्या जात आहेत. असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोल्ला यांनी केला आहे. इतकच नव्हे […]

कायदा परत घेतलात तरच आमची घरवापसी; शेतकऱ्यांनी केंद्रसरकारला ठणकावले
देश बातमी

कायदा परत घेतलात तरच आमची घरवापसी; शेतकऱ्यांनी केंद्रसरकारला ठणकावले

नवी दिल्ली : कायदा परत घेतलात तरच आमची घरवापसी होईल, अशा शब्दात शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितले आहे. नव्या केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते अद्यापही ठाम असून आज केंद्रसरकारशी झालेली चर्चेची आठवी फेरीही निष्फळ ठरली. तसेच, शेतकरी नेते आपल्या मागणीवर ठाम असून राज्यांना आपला कायदा आणू द्यावा अशी मागणी केली. १५ […]