नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा

परभणी : नागपूरनंतर कोरोना संसार्गावर आला घालण्यासाठी आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण्संख्येला रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यात १३ आणि १४ मार्च रोजी लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. परभणी हा पुन्हा लॉकडाऊन होणार राज्यातील दुसरा जिल्हा आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन […]

कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ
राजकारण

कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ

मुंबई : ”कोरोना येणार हे ‘अल्ला’ला २०११मध्ये समजलं होतं, त्यामुळे कब्रस्थानासाठी जागा मिळाली आणि कब्रस्थान बांधून पूर्णही झाले,” असे धक्कादायक विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्याच्या या विधानावर आता सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकीकडे राज्यात वाढत्या कोरोनामुळे सगळ्याच्याच चिंतेत भर पडली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुब्रामध्ये झालेल्या […]

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. पुणे […]

आषाढी, कार्तिकीनंतर आता माघी वारीवरही कोरोनाचे सावट; पंढरपुरात संचारबंदीचे आदेश लागू
कोरोना इम्पॅक्ट

आषाढी, कार्तिकीनंतर आता माघी वारीवरही कोरोनाचे सावट; पंढरपुरात संचारबंदीचे आदेश लागू

पंढरपूर : कोरोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आषाढी, कार्तिकी पाठोपाठ माघी एकादशीच्या यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहे. पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, विठ्ठल दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लाखो वैष्णव भक्तांची यंदाची माघी वारी देखील चुकणार आहे. तसेच शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. २३ फेब्रुवारी रोजी […]