विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत; रविशंकर प्रसादांचा आरोप
राजकारण

विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत; रविशंकर प्रसादांचा आरोप

नवी दिल्ली : ”विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनात उडी घेतली आहे. त्यांना निवडणुकांमध्ये सतत अपशय येत आहे. त्यामुळे ते सरकारच्या विरोधात उभे असून त्यांना आपल्या जाहीरनाम्याचा विसर पडला आहे. विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत,” असा आरोप भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब […]

#भारतबंद : देशातील शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षाचा पाठींबा; तर काय सुरु आणि काय राहणार बंद
देश बातमी

#भारतबंद : देशातील शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षाचा पाठींबा; तर काय सुरु आणि काय राहणार बंद

नवी दिल्ली : देशभरात मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी भारत बंद ची घोषणा केली आहे. या भारत बंद’ला राज्यातील महाविकास आघाडीसह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. अशा […]

लंडनच्या भारतीय दूतावासाबाहेर शेतकरी समर्थनार्थ आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी
बातमी विदेश

लंडनच्या भारतीय दूतावासाबाहेर शेतकरी समर्थनार्थ आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी

भारतात गेल्या दहा दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. ब्रिटनची राजधानी लंडन मध्येही या शेतकरी आंदोलनाचे पडसाद रविवारी पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ब्रिटनमध्ये रविवारी भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन करण्यात करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली तसेच खलिस्तानवादी झेंडेही फडकले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर या आंदोलनाबाबत ब्रिटनच्या लंडनस्थित […]

बॉक्सर विजेंदर सिंहचा केंद्राला इशारा; काळे कायदे मागे न घेतल्यास….
देश बातमी

बॉक्सर विजेंदर सिंहचा केंद्राला इशारा; काळे कायदे मागे न घेतल्यास….

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सध्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशभरातून विविध स्तरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. अशातच देशातील खेळाडूंनीही शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तसेच केंद्र सरकारने मागण्या मान्य न केल्यास आपले पुरस्कार परत करण्याचीदेखील घोषणा केली आहे. यात आता भारताचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही शेतकरी आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवत, काळे […]

तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष
देश बातमी

तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. देशभरातून शेतकऱ्यांना पाठींबा मिळत आहे. गेल्या आठ दिवसात चार वेळा केंद्र सरकारची चर्चा होऊनही आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारसोबत चारवेळा चर्चा फिस्कटल्या नंतर आता शेतकऱ्यांनी संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे. गेल्या […]