रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरवर पुन्हा संकट; या सहा जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट
बातमी महाराष्ट्र

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरवर पुन्हा संकट; या सहा जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरु आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, […]

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज
बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील […]

धक्कादायक ! व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक
बातमी मुंबई

धक्कादायक ! व्हेंटिलेटरसाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना काहीजण मात्र मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने अटक केली आहे. ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांनी एका व्हेंटिलेटर कंपनीच्या व्हेंटिलेटर मशीन खरेदी प्रकरणी 15 लाख रुपयांची लाच […]

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही […]

नाना पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा; तर, महाविकास आघाडीत खळबळ
राजकारण

नाना पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा; तर, महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई : ”पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, ” असं विधान कॉंग्रेस काँग्रेसचे नवे, होऊ घातलेले प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या प्रयोगानंतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र असली पाहिजे, अशी भूमिका तिन्ही पक्षाचे नेते घेत असताना नाना पटोले यांच्या या भूमिकेनंतर राज्यकीय वर्तुळात खळबळ […]

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अंबरनाथमध्ये मनसेला घवघवीत यश
बातमी महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अंबरनाथमध्ये मनसेला घवघवीत यश

मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. काकोळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वच […]