सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे : संजय राऊत
राजकारण

सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे : संजय राऊत

मुंबई : ”महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.” असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. सचिन वझे प्रकरणी महाविकास आघाडी सरकार समोरच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली केल्यानंतर सिंह यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवलं. या पत्रात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप त्यांनी […]

हमको तो बस तलाश नए रास्तो की है; संजय राऊतांच्या ट्वीटने तर्कवितर्कांना उधान
राजकारण

हमको तो बस तलाश नए रास्तो की है; संजय राऊतांच्या ट्वीटने तर्कवितर्कांना उधान

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे आता भाजपाही आक्रमक झाली आहे. या राजकीय परिस्थिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राऊत यांनी जावेद अख्तर यांचा शेर ट्विट केला असून, त्याचे वेगवेगळे […]

आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद; हे तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय, पण…
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद; हे तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय, पण…

मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना टाळण्यासाठी मास्क घाला, शिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊन करू असं सांगत पुढील ८ दिवस महत्त्वाचे असल्याचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री देखील राजेश टोपे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, ते रुग्णालयात उपचार […]

मुख्यमंत्र्यांना तरुणाने लिहिले पत्र; केली अनोखी मागणी
बातमी मराठवाडा

मुख्यमंत्र्यांना तरुणाने लिहिले पत्र; केली अनोखी मागणी

मुंबई : कोरोना महामारीत अनेकांचे रोजगार गेले, एका झटक्यात व्यवहार ठप्प झाल्याने देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. लाखो लोकांनी स्थलांतर केले. या सर्व परिस्थितीत ग्रामीण भागाही भरडला गेला. या परिस्थितीत राज्यातील अनेकांनी राज्य सरकारला वेगवेगळ्या मार्गाने आपले गाऱ्हाणे सांगितले. मात्र अलीकडेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र आले आहे, या पत्रातील मजकुरामुळे ते प्रचंड व्हायरल होत आहे. वाशिममधील […]