तर मला मंत्रालयात कसे येता येईल?; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला सवाल
राजकारण

तर मला मंत्रालयात कसे येता येईल?; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : “राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी आणि नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई करण्यात आली आहे. अशी मनाई जर मंत्र्यांनाही लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?”, असा थेट सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते […]

आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण
राजकारण

तर आम्ही आरक्षणावरील हक्क सोडू : केंद्रिय मंत्री रामदास आठवले

कोल्हापूर : आम्ही आरक्षण सोडू असे वक्तव्य केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागास घटकांवर अन्याय करणारी जात व्यवस्था संपवा. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, असे आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. आठवले म्हणाले, आजही मागास जातींवर अन्याय होत आहेत. त्यामुळे जातींवरील अत्याचार बंद होण्याबरोबरच जात व्यवस्था […]

योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर,  भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना
राजकारण

बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही; ‘या’ केंद्रिय मंत्र्यांचा योगींना घरचा आहेर

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूडला नोएडाला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर दिला आहे. इलेटक्ट्रिक रिक्षा आणि गुड्स करिअरच्या उद्धाटनासाठी ते मुंबईत आले होते. योगी आदित्याथ आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते मुंबईतील प्रतिष्ठित […]

आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण
राजकारण

आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण

नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या कामगिरीबाबत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी एक ट्विट केले आहे. रामदास आठवले ट्विटमध्ये म्हणतात, महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीला 100 पैकी किती गुण द्याल असा जनतेला प्रश्न विचारला तर जनता केवळ 30 गुण देऊन महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार ठरविल, असे म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारला आज वर्ष पूर्ण झालं. […]