कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
राजकारण

कायद्यांचे नाव कृषी कायदे; पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे मागे घायावेत आणि शेती मालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी दिल्लीत सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. अशातच केंद्रसरकारने दिलेला चर्चेचा प्रस्तावही शेतकऱ्यांनी धुडकावून लावत हायवेवरच चर्चा करण्याची मागणी केली आहे. या परीस्थितीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटमधून […]

सरकार आणि शेतकऱ्यांमधील परिस्थिती भारत-पाकिस्तानसारखी; अण्णा हजारेंचा केंद्रावर निशाणा
देश बातमी

सरकार आणि शेतकऱ्यांमधील परिस्थिती भारत-पाकिस्तानसारखी; अण्णा हजारेंचा केंद्रावर निशाणा

राळेगणसिद्धी : “सरकार आणि शेतकऱ्यांमधील सध्याची परिस्थिती ही भारत-पाकिस्तानसारखी झाली आहे. शेतकऱ्यांचं न ऐकायला ते काय पाकिस्तानातून आलेत का?” असा खोचक सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विचारला आहे. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत पाठींबाही दर्शवला आहे. अण्णा हजारे म्हणाले, “कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी […]

‘बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे’; आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावला केंद्राचा प्रस्ताव
देश बातमी

‘बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे’; आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावला केंद्राचा प्रस्ताव

नवी दिल्ली : ”बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे. त्यामुळे आम्ही तिथे कधीच जाणार नाही. असे म्हणत दिल्लीतील अनोलक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारचे आवाहन धुडकावून लावले आहे. कृषी विधेयक २०२० विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी बुराडी येथील मैदानात जाऊन आंदोलन करावे, हे केंद्र सरकारने केलेले आवाहन केले होते. मात्र […]

#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार
देश बातमी

#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार

नवी दिल्ली : ”नव्या कृषी कायद्यानुसार, तीन दिवसात शेतकऱ्यांना तीन दिवसात त्यांचे हक्काचे पैसे मिळण्याची तरतूद केली आहे. तीन दिवसात पैसे न मिळाल्यास ते ताक्रात करू शकतात. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांची अनेक बंधने दूर झाली आहेत. तसेच त्यांना या कायद्याद्वारे नव्या संधीदेखील मिळणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात बोलताना दिली. […]

सरकार तुमच्या मागण्यांवर चर्चा करायला तयार; अमित शहांचे शेतकऱ्यांना आवाहन
देश बातमी

सरकार तुमच्या मागण्यांवर चर्चा करायला तयार; अमित शहांचे शेतकऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली : ”सरकार तुमच्या मागण्यांवर तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. ३ डिसेंबर रोजी कृषी मंत्र्यांशी चर्चा करा. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. तसेच, ‘तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्याचा आणि तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. ‘ असे अश्वासनही त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ सुरू […]

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : ”न्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा नाही, कर्तव्य आहे. मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना थांबवू शकत नाही. हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील, आमच्यासाठी ‘जय किसान’ होता आणि असेल” असे ट्वीट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. तसेच, आमच्यासाठी जय किसान होता आणि राहील, […]