ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या विजयी उमेदवारांचे राज ठाकरेंकडून कौतुक
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या विजयी उमेदवारांचे राज ठाकरेंकडून कौतुक

मुंबई : “ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या.” असे ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या उमेदवारांचं अभिनंदन केलं. ग्रामपंचायत निवडणुकीत […]

पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या बालेकिल्याला शिवसेनेचा सुरुंग
राजकारण

पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या बालेकिल्याला शिवसेनेचा सुरुंग

पुणे : पुण्यापासून अवघ्या 15 कि.मी अंतरावर असणाऱ्या भोर तालुक्यातील कुसगावमध्ये गेली 40 वर्षे काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र काँग्रेसने गावात विकासकामे न केल्याने मतदारांनी त्यांना या ग्रामपंचायत निवडणुकीत कात्रजचा घाट दाखवत शिवसेनेला एकहाती सत्ता दिली. कुसगाववासीयांनी एकमताने शिवसेनेच्या श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व 9 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. या निवडणुकीत श्री […]

आम आदमी पक्षानं उघडलं खातं; केजरीवालांनी केलं थेट मराठीत ट्वीट
राजकारण

आम आदमी पक्षानं उघडलं खातं; केजरीवालांनी केलं थेट मराठीत ट्वीट

लातूर : महाराष्ट्रीत ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षालाही ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातील दांपक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. लातूरच्या दांपक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढताना आम आदमी पक्षाने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्तास्थापन केली आहे. अरविंद केजरीवाल […]

महाराष्ट्रीतील आदर्श सरपंचाच्या पॅनलचा धुव्वा; मुलीचाही पराभव
राजकारण

महाराष्ट्रीतील आदर्श सरपंचाच्या पॅनलचा धुव्वा; मुलीचाही पराभव

औरंगाबाद : संपूर्ण राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. भास्करराव पेरे यांनी त्यांचा संपूर्ण हयातीत पोटोदा या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे. त्यांच्या पूर्ण पॅनलसोबतच त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे. 30 […]

शिवसेनेचा भाजपला दणका; चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात फडकला भगवा
राजकारण

शिवसेनेचा भाजपला दणका; चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात फडकला भगवा

कोल्हापूर : शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावात भगवा फडकवण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, चंद्रकांत पाटल्यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय. प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवला आहे. शिवसेनेचा पराभव […]

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; कोल्हापुरात भाजपाने खाते उघडले
पश्चिम महाराष्ट्र बातमी

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; कोल्हापुरात भाजपाने खाते उघडले

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कोल्हापूरमधील गणेशवाडी ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर झाला असून ही ग्रा.पं. भाजपाने जिंकली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. आता निकालाचा दिवस आल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये […]

मनसे संपूर्ण ताकदीने लढणार ग्रामपंचायतीच्या निवडणूका
राजकारण

मनसे संपूर्ण ताकदीने लढणार ग्रामपंचायतीच्या निवडणूका

मुंबई : महाराष्ट्र निवनिर्माण सेना राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका संपूर्ण ताकदीनं लढवणार असल्याची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. ट्विटरवर दिलेले निवेदन हे बाळा नांदगावकर यांनी सही केलेले आहे. नांदगावकर यांच्या स्वाक्षरीनं काढलेल्या या निवेदनात म्हटलं की, संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे […]

सरपंचाच्या निवडीबाबत मोठी घोषणा; मुश्रीफ म्हणतात, गोंधळ नकोच
राजकारण

सरपंचाच्या निवडीबाबत मोठी घोषणा; मुश्रीफ म्हणतात, गोंधळ नकोच

कोल्हापूर: सरपंचाच्या निवडीबाबत महाविकासआघाडीकडून मोठी घोषणा करण्यात आली असून सरपंचाची निवड सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती. करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची […]