नाशिक : महाविकास आघाडी सरकारला ५ वर्षे कधी होतील हे तीन-तीन महिने म्हणणाऱ्या भाजपला देखील समजणार नाही. अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला तिला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे सतत म्हणणाऱ्या भाजपावर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार नाशिकमधील कार्यकर्त्यांशी […]
Tag: महाविकास आघाडी सरकार
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणविसांचा ठाकरे सरकारला इशारा
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं याबाबत काही शंकाच नाही पण ओबीसीच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच, ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं. भाजपच्या ओबीसी कार्यकारणीची बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस […]
संभाजी राजेंचा शरद पवारांना इशारा; छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर…
मुंबई : ”छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे” असे सांगत खासदार संभाजीराजे यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘सारथी जिवंत ठेवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद […]
महाविकास आघाडी सरकारचा झटका! फडणवीसांचा आणखी एक निर्णय रद्द
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने आणखी एक निर्णय घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धक्का दिला आहे. सरकारच्या काळात मुंबईतील ‘मनोरा’ आमदार निवासाची पुनर्बांधणी करण्याचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ‘एनबीसीसी’ला देण्यात आले होते. तो निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता मनोरा निवासाच्या पुनर्बांधणीचे काम राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा […]
सात जिल्ह्यात मिळणार तलाठ्यांना नियुक्त्या; महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यात सात जिल्ह्यांत रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. थोरात म्हणाले, बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या […]
ठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत; राज्यातील जातीवाचक वस्त्यांच्या नावात होणार बदल
मुंबई : राज्यसरकार एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकर राज्यभरातील जातीवाचक नावे असलेल्या वाड्या वस्त्यांच्या नावात बदल करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाने या संबंधीचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. शहरी आणि ग्रामीण भागात आजही चांभारपुरा, ब्राह्मण आळी, कुंभार मोहोल्ला, तेलीपुरा, बारीपुरा, सुतार गल्ली आदी […]