मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास एटीएस करत असून नुकताच तपासात मोठा खुलासा झाला आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या परिसरात दिसलेल्या इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर पुन्हा अँटिलिया परिसरात आला होता. […]
Tag: मुंबई पोलीस
प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खलिस्तानी आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी घातपाती हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलिस सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना […]
उद्धव ठाकरेंकडून पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप; पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली
मुंबई : “पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली. कारण तुमच्या कर्तृत्वाला तोड नाही. ही परंपरा 100-150 वर्षांपासूनची आहे. तुमचं कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाएवढं मोठं आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक […]
ट्विटर युजरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर
मुंबई : ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. ५ जानेवारीपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यां नागरिकांना मुंबई पोलिसांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, नियम मोडल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असणाऱ्या मुंबई पोलिसांनी नागरिकांना […]
मुंबई पोलिसांचा गौप्यस्फोट; टीआरपीसाठी अर्णब गोस्वामी यांनी…
मुंबई : मुंबई पोलिसांची सोमवारी उच्च न्यायालयात सदर केलेल्या अहवालामुळे आता रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अर्णब गोस्वामी यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (बीएआरसी) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिली. असा धक्कादायक गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. […]
अर्णबला मोठा झटका; रिपब्लिकच्या सीईओला अटक
मुंबई : बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज आणखी मोठी कारवाई केली. टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये बनावट टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पैसे देऊन टीआरपी वाढण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून […]