मोठी बातमी : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूचे तांडव; उष्माघाताने घेतला ११ जणांचा बळी
बातमी मुंबई

मोठी बातमी : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूचे तांडव; उष्माघाताने घेतला ११ जणांचा बळी

नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ऐन उन्हाळ्यात २० लाखांचा जनसमुदाय एकत्रित आणणे सरकारच्या चांगलेच अंगलट आले आहे. रखरखत्या उन्हात खारघर येथील मैदानावर पाच तास बसावे लागल्यामुळे शेकडो श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवला. अखेर उष्माघाताचा त्रास सहन न झाल्याने ११ श्री सदस्यांचा नाहक बळी गेला आहे. तर नवी मुंबई पनवेल परिसरातील विविध रुग्णालयात […]

एका चुकीमुळे गेला १३ जणांचा जीव? अपघातातील जखमीने मुख्यमंत्र्यांना सांगितला भयंकर प्रसंग
बातमी मुंबई

एका चुकीमुळे गेला १३ जणांचा जीव? अपघातातील जखमीने मुख्यमंत्र्यांना सांगितला भयंकर प्रसंग

नवी मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जणांनी आपला जीव गमावला असून तब्बल २५ जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील कामोठे एमजीएम रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेवून विचारपूस व त्यांचे सांत्वन केले. तसंच जखमींवर योग्य ते […]

सावनेर रेल्वे स्थानकावर मोठा अपघात; तीन तरुणांना रेल्वेची धडक, दोघांची प्रकृती चिंताजनक
बातमी विदेश

सावनेर रेल्वे स्थानकावर मोठा अपघात; तीन तरुणांना रेल्वेची धडक, दोघांची प्रकृती चिंताजनक

नागपूर : सावनेर रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली असून, रेल्वेची धडक बसून तीन तरुण जखमी झाले आहेत. या जखमी तरुणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी दोन तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे. राजेश चंदू वंशकर ( वय २० वर्षे), हिरा बाबुलाल झा ( […]

त्रकार महामंडळ स्थापण्यासाठी केंद्राच्या हालचाली? ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पुढाकारातून होणार कामाला सुरुवात
देश बातमी

त्रकार महामंडळ स्थापण्यासाठी केंद्राच्या हालचाली? ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पुढाकारातून होणार कामाला सुरुवात

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशात प्रत्येक वंचित घटकांच्या मदतीसाठी असणाऱ्या महामंडळाप्रमाणे देशातल्या सर्व पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळा असावे अशी मागणी दिल्लीमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या केंद्रीय शिष्टमंडळाने केली. भागवत कराड यांनी या प्रकरणी सकारात्मक संकेत दिले आहेत. देशातल्या प्रत्येक राज्यातल्या पत्रकार महामंडळाला दरवर्षी शंभर कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय […]

राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण; नागपूर बसस्थानकापासून उपक्रमास प्रारंभ होणार
बातमी विदर्भ

राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण; नागपूर बसस्थानकापासून उपक्रमास प्रारंभ होणार

नागपूर दि. १५ : महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात १०० रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षात राज्यातील रेल्वेचा प्रवास फाटकमुक्त होईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. यासोबतच महारेलच्या माध्यमातूनच राज्यातील बसस्थानकेही विमानतळाप्रमाणे बांधून अद्ययावत करण्यात येतील व त्याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. विदर्भातील रेल्वे उड्डाणपुलांच्या लोकार्पण आणि […]

मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून नांदेडमध्ये विकायचे, एका प्रकरणात टीप मिळाली, पोलिसांकडून तिघांचा करेक्ट कार्यक्रम
बातमी मराठवाडा

मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून नांदेडमध्ये विकायचे, एका प्रकरणात टीप मिळाली, पोलिसांकडून तिघांचा करेक्ट कार्यक्रम

नांदेड : काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या गोळीबारच्या घटनेनंतर नांदेड पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात विविध ठिकाणी ऑलआउट ऑपरेशन राबवून गुन्हेगारांकडून शस्त्रे जप्त केली जात आहे. शनिवारी वजीराबाद पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक करुन चार पिस्तूल आणि ३० जिवंत काडतूस जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेले काडतूस आणि पिस्तूल मध्यप्रदेश राज्यातून खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झालं […]

चेतननं मला तीनदा भोसकलं; चौथ्यांदा चाकू मारणार इतक्यात..; वाचलेल्या वाघमारेंनी सांगितला थरार
बातमी मुंबई

चेतननं मला तीनदा भोसकलं; चौथ्यांदा चाकू मारणार इतक्यात..; वाचलेल्या वाघमारेंनी सांगितला थरार

मुंबई: पत्नी आणि मुलं वेगळी राहत असल्याच्या रागातून पन्नाशीतील इसमानं त्याच्या शेजाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याची घटना १० दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईच्या ग्रँटरोडमध्ये घडली. चाकूहल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. या जखमींपैकी एक असलेले प्रकाश वाघमारे उपचार घेऊन परतले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र २४ मार्चच्या कटू आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. […]

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना

आपल्या जिल्ह्याची शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. या शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन फळबाग, फुलशेती, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न […]

पत्रकारांच्या रेल्वे सवलतीचा प्रश्न आठ दिवसांत निकाली काढू; रेल्वेमंत्री दानवे यांचे आश्वासन
बातमी महाराष्ट्र

पत्रकारांच्या रेल्वे सवलतीचा प्रश्न आठ दिवसांत निकाली काढू; रेल्वेमंत्री दानवे यांचे आश्वासन

दिल्ली (प्रतिनिधी) : मागील दोन वर्षांपासून राज्य आणि देशातील अधिस्वीकृतीधारक असलेल्या पत्रकारांची रेल्वेमध्ये मिळणारी अर्धा टक्के सवलत काहीही कारण नसताना रेल्वे विभागाने बंद केली. ही बंद केलेली सवलत तातडीने सुरू करावी, यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय शिष्टमंडळाने केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. दानवे यांनी या प्रश्नासंदर्भात येत्या आठ दिवसांत निर्णय घेऊ, अशी […]

रिथ्विक प्रोजेक्ट्ससोबत शासनाचा ८ हजार १६० कोटींचा सामंजस्य करार
बातमी मुंबई

रिथ्विक प्रोजेक्ट्ससोबत शासनाचा ८ हजार १६० कोटींचा सामंजस्य करार

मुंबई : रिथ्विक प्रोजेक्ट्स प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात आज ८ हजार १६० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आवंडी, लतागाव या ठिकाणी हा प्रकल्प होणार असून त्याद्वारे सुमारे पाच हजार जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. यावेळी उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप […]