भाजप अध्यक्षांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचा परिणाम; राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली?
राजकारण

भाजप अध्यक्षांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचा परिणाम; राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली?

कोलकाता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी पत्रकार परिषद घेऊन बंगालच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये कायदा व्यवस्था खूप खराब आहे. जेपी नड्डा यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था नव्हती. कायदा व्यवस्थेसंदर्भात […]

गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी : रामचंद्र गुहा
राजकारण

गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी : रामचंद्र गुहा

नवी दिल्ली : ”गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी. मोदी, शाह आणि नड्डा हे भाजपाचे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेलं नाही. या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते […]

शेतकऱ्यांसाठी ८ डिसेंबरचा भारत बंद पाळा; संजय राऊतांचे जनतेला आवाहन
राजकारण

उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांबपर्यंत जाईल; फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : “आता हे उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांबपर्यंत जाईल. आज देशात काय सुरु आहे. १० वर्षापूर्वीचं बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे, त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसने आवाहन केलेलं नाही. जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे त्याला कोणतंही राजकीय पाठबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतलं पाहिजे.” असे खणखणीत प्रत्युत्तर शिवसेना […]

शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; काहीही झालं तरी…
राजकारण

शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; काहीही झालं तरी…

मुंबई : ”देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी,” असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही, असा इशाराही देखील शरद पवार यांनी मोदी […]

धक्कादायक : महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरु; मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा गौप्यस्फोट
राजकारण

धक्कादायक : महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरु; मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा गौप्यस्फोट

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील आणि राजस्थानातील सरकार पडण्यासाठी भाजपा कट रचत आहे. असा आरोप गेहलोत यांनी केला आहे. गेहलोत यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एवढचं नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांना भेटल्याचा दावाही अशोक गहलोत यांनी केलाय. देशात पाच सरकारं पाडली असून […]

संजय राऊत यांचे नातेवाईकही ‘ईडी’च्या रडारवर’
राजकारण

भाजपाची एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चांगलीच जिरली : शिवसेना

मुंबई : ”आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे.” असं म्हणत शिवसेनेने भाजपा प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. मात्र विरोधी पक्षाने टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. […]

पराभवानंतर भाजपाचे मनोबल वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांचे ट्विट
राजकारण

पराभवानंतर भाजपाचे मनोबल वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांचे ट्विट

मुंबई : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं दणदणीत विजय मिळवला. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजपा यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. याचदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उडी घेतली आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली आहे. तर पुणे, नागपूर […]

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा
राजकारण

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मतं मिळाली आहेत. तब्बल 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच दणदणीत […]

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा
राजकारण

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पुन्हा एकदा खोटे बोलताना पकडले गेले आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोविषयी खोटे बोलल्याचे समोर आले आहे. मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून राहुल गांधी यांनी प्रोपोगंडा पसरविण्यासाठी हा फोटो शेअर केला असल्याचे म्हंटले आहे. मात्र या दाव्यावर ट्विटर इंडियाने […]

जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली
राजकारण

जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली

मुंबई : “नारायण राणे हे कोणत्या जयंत पाटील यांच्याबद्दल बोलत होते मला समजलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. नारायण राणे यांनी ‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील’ असा स्पष्ट उल्लेख केल्याचं मला तरी आठवत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ‘मी स्वत: राज्याच्या राजकारणात कार्यरत असणाऱ्या चार-पाच महत्त्वाच्या जयंत […]