अण्णांचा ठाकरे सरकारला दिला इशारा; पुन्हा उपोषणाला बसणार
राजकारण

अण्णांचा ठाकरे सरकारला दिला इशारा; पुन्हा उपोषणाला बसणार

नगर : हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत आहे, त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लोकायुक्त कायदा लागू करावा, या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. जनतेकडे सर्वाधिकार मिळाल्याने भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर लोकपाल व लोकायुक्त कायदा खूप प्रभावी व सक्षम असा कायदा आहे. जनतेने […]

 अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे
राजकारण

 अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे

अहमदनगर : ”कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देशाला प्राधान्य देतो. अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात मांडण्याच आलेल्या मुद्द्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला याबाबतची सगळी माहितीच देईन असा इशाराच अण्णांनी दिला. आजचा अग्रलेख लिहिण्याचं […]

या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या! शिवसेनेचा अण्णा हजारेंना सवाल
राजकारण

या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या! शिवसेनेचा अण्णा हजारेंना सवाल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. मात्र शुक्रवारीच(ता. २९) त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला. अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. मात्र केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण […]

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे
बातमी महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे

राळेगणसिध्दी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. मात्र आता त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे. अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी […]

दिल्लीत शेतकऱ्यांचे आज पुन्हा एक दिवसीय उपोषण; तर केंद्राकडून पुन्हा चर्चेचे निमंत्रण
देश बातमी

दिल्लीत शेतकऱ्यांचे आज पुन्हा एक दिवसीय उपोषण; तर केंद्राकडून पुन्हा चर्चेचे निमंत्रण

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा एकदिवसीय उपोषणाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आज पुन्हा चर्चेच चर्चेचं निमंत्रण पाठवलं असून बाततीचसाठी आपल्या सोयीनुसार तारीख निश्चित करण्यास सांगितलं आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करत नाहीत तोपर्यत […]

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक; भारत बंद’नंतर आज शेतकऱ्यांचे उपोषण
देश बातमी

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक; भारत बंद’नंतर आज शेतकऱ्यांचे उपोषण

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आज शेतकारी आंदोलनाचा १९ वा दिवस आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. मात्र भारत बंद आणि चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या […]