कॉंग्रेसचा महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा;  हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर….
राजकारण

कॉंग्रेसचा महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा; हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर….

मुंबई : ‘हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.” अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला येताना […]

संजय राऊत यांचे नातेवाईकही ‘ईडी’च्या रडारवर’
राजकारण

भाजपाची एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चांगलीच जिरली : शिवसेना

मुंबई : ”आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे.” असं म्हणत शिवसेनेने भाजपा प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. मात्र विरोधी पक्षाने टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. […]

पराभवानंतर भाजपाचे मनोबल वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांचे ट्विट
राजकारण

पराभवानंतर भाजपाचे मनोबल वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांचे ट्विट

मुंबई : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं दणदणीत विजय मिळवला. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजपा यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. याचदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उडी घेतली आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली आहे. तर पुणे, नागपूर […]

अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर…
राजकारण

अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर…

मुंबई : ”म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला एवढा दारुण पराभव का झाला याचं चिंतन करुन वगैरे वगैरे. पण तो देखील दिलदारपणा दाखवण्याची दानत त्यांच्या लोकांची नाहीय. पण ठीक आहे, त्यांच त्यांना लखलाभ.” अशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना […]

हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक
राजकारण

हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय; महाविकास आघाडीच्या विजयाचे शरद पवारांनी केले कौतुक

पुणे : ” हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय आहे. आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आलाय. महाराष्ट्रातील चित्र बदलते आहे. सर्व उमेदवाराचे अभिनंदन करतो आणि जनतेच आभार मानतो.” अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल प्रतिक्रिया दिल्या […]

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा
राजकारण

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मतं मिळाली आहेत. तब्बल 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच दणदणीत […]

कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला; नारायण राणेंचा आरोप
राजकारण

कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला; नारायण राणेंचा आरोप

नवी मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ज्येष्ठ भाजपा नेता आणि माजी मुख्यमंत्री  नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने त्यांनी असंख्य मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. अशी खरमरीत टीका राणे यांनी केली आहे. ”राज्यातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे.कोरोना […]

त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकारण

त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ”जेव्हा त्यांच्या मतपेट्या भरत नव्हत्या तेव्हा त्यांच्यासाठी मेहनत घेत होतो. पण, आता ते आमच्या कुटुंबावर हल्ला करत आहेत. मी कधीही वैयक्तिक हल्ले करीत नाही किंवा मत्सराने बोलत नाही. जसे त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले आहे. त्यांच्याकडून विकृत प्रवृत्तीचे राजकारण होत आहे. मात्र, मी त्यांच्या स्तरावर जाऊन हल्ला करणार नाही.” असे वक्तव्य मुख्यमंत्री […]