बैलगाडा शर्यतीप्रकरणी पडळकरांसह ४९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजकारण

बैलगाडा शर्यतीप्रकरणी पडळकरांसह ४९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bjp Mla Gopichand Padalkar and 49 Persons case filed due to Sangli Bullock Cart Raceसांगली : सर्वोच्च न्यायालयाचा मनाई आदेश डावलून आटपाडी तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यती आयोजित केल्याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ४९ जणांविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यती आयोजनावर बंदी असताना पडळकर यांच्या पुढाकाराने आटपाडी तालुक्यातील बैलगाडा शर्यतीचे आयोजन […]

दुकानांच्या वेळा ८ वाजेपर्यंत; मुंबई लोकल बंदच! मुख्यमंत्र्यांची घोषणा
बातमी महाराष्ट्र

दुकानांच्या वेळा ८ वाजेपर्यंत; मुंबई लोकल बंदच! मुख्यमंत्र्यांची घोषणा

सांगली : राज्यात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच, मुंबई लोकलबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीच घोषणा न केल्याने लोकल बंदच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील जनतेच्या हिताची आपल्याला काळजी असून व्यापाऱ्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सांगली दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत […]

पूरग्रस्तांसांठी ठाकरे सरकारकडून दहा हजारांची मदत, पाच हजारांचं धान्य
बातमी महाराष्ट्र

पूरग्रस्तांसांठी ठाकरे सरकारकडून दहा हजारांची मदत, पाच हजारांचं धान्य

मुंबई : पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. तसेच, अन्नधान्यांचं नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात येणार आहे. प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, […]

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी
देश बातमी

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपुढेही मोठं संकट उभं राहिलं आहे. जेईई मेन २०२१ परीक्षा तोंडावर असताना आस्मानी संकट ओढावल्याने विद्यार्थ्यांना चिंता सतावत होती. मात्र आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पावसाचा फटका विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची […]

जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा; प्रतिक पाटलांचे राजकीय प्रवेशाचे संकेत
राजकारण

जयंत पाटलांच्या मुलाच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा; प्रतिक पाटलांचे राजकीय प्रवेशाचे संकेत

सांगली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आष्ठा ते इस्लामपूर या मार्गावरुन हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. […]

गझलकार इलाही जमादार यांचे निधन
मनोरंजन

गझलकार इलाही जमादार यांचे निधन

सांगली : सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार आज सकाळी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठी, हिंदी आणि अनेक उर्दू मासिकांमधून त्यांच्या कविता, गझल प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने […]

भाजपला बगल देत भिडे म्हणतात शिवसेनाच हवी
पश्चिम महाराष्ट्र बातमी

भाजपला बगल देत भिडे म्हणतात शिवसेनाच हवी

मुंबई : या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच हवी असे मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. त्यामुळे भाजपने भिडेंना बगल दिली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. एका चौकाच्या नामकरण कार्यक्रमात त्यांनी देशाच्या नामकरणाचा […]

धनंजय मुंडेंप्रकरणी जयंत पाटलांचा भाजपला टोला
राजकारण

धनंजय मुंडेंप्रकरणी जयंत पाटलांचा भाजपला टोला

सांगली : भाजपने आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरणात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच “झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजपा आंदोलन करु शकते, पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही,” असा टोलाही मंत्री पाटील यांनी यावेळी लगावला. वाळवा तालुक्यातल्या कुरळप […]

क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; व्हिडिओ पाहाच
पश्चिम महाराष्ट्र बातमी

क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; व्हिडिओ पाहाच

सांगली : सांगलीच्या आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अतुल विष्णू पाटील( वय 35) असं मयत तरुणांचे नाव आहे. मैदानात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी त्या आटपाडी येथे सुरू होत्या. तासगाव तालुका […]

धनगर आरक्षणासाठी मागच्या सरकारने दिलेला अहवाल म्हणजे वेळकाढूपणा : जयंत पाटील
राजकारण

धनगर आरक्षणासाठी मागच्या सरकारने दिलेला अहवाल म्हणजे वेळकाढूपणा : जयंत पाटील

सांगली : मागच्या सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी जे निष्कर्ष काढले त्याने धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी अडचणी तयार झाल्या आहेत. टाटा इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेला अहवालाच उलटा दिला आहे. त्यांनी जे निष्कर्ष काढले त्यातून धनगर समाजाला आरक्षण मिळेल अशी परिस्थिती नाही. हा अहवाल म्हणजे वेळकाढूपणा होता. असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहेत. […]