पंजाबात आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांना शेतकऱ्यांनी पळून लावले; कारण..
देश बातमी

पंजाबात आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांना शेतकऱ्यांनी पळून लावले; कारण..

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कृषी कायद्याविरोधात आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यास केंद्रसरकार नकार देत आहे. तर दुसरीकडे, जनतेचे लाक्ष वेधण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या उलट भाजपकडून शेतकरी परिषदा आयोजित केल्या जात आहेत. दरम्यान, आता सतलज यमुना लिंक कालव्याच्या मुद्यावरून आता हरियाणामध्ये राजकारण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात उपोषणाचा कार्यक्रम […]

श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही; देवेंद्र फडणवीसांनी जोडले हात
राजकारण

श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही; देवेंद्र फडणवीसांनी जोडले हात

मुंबई : “प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला,” असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० डिसेंबर) राज्यातील […]

कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल; कारण…
बातमी महाराष्ट्र

सरकार पडण्याकडे अनेकजण डोळे लावून बसले होते; पण आपल्या आशीर्वादाने सरकारने वर्ष पूर्ण केलं

मुंबई : “आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला करायचा आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल… मग पडेल… उद्या पडेल… आता पडलंच… हे चालणारच नाही. असं करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केलं. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. तसेच, गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने सरकारने… […]

कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल; कारण…
बातमी महाराष्ट्र

कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल; कारण…

मुंबई : देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत […]

भाजपला शिवसेनाचा धक्का; भाजपाचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
राजकारण

भाजपला शिवसेनाचा धक्का; भाजपाचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

सांगलीत शिवसेनेने भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे, आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितले. तसेच, ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात […]

त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आज १ वाजता जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधणार; लोकल सेवा सुरु करणार?

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर राज्यसरकारने सर्वात प्रथम मुंबईची लाइफलाईन म्हणजे लोकल बंद केन्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा लोकल सुरु करण्याची मागणी सर्वसामान्य जनता करत आहे. अशातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. दरम्यान, कोरोना कालावधीत मुख्यमंत्री […]

हे गाव आहे जगातील सर्वात थंड ठिकाण; उणे ५० अंश तापमानातही थांबत नाही इथले जनजीवन
बातमी विदेश

हे गाव आहे जगातील सर्वात थंड ठिकाण; उणे ५० अंश तापमानातही थांबत नाही इथले जनजीवन

ओम्याकोन : गेल्या एका आठवड्यापासून उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे आहे. यामुळे तेथील लोकांनी घरांमध्ये स्वत: ला पॅक केले आहे. तर दुसरीकडे, यावर्षी थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतासह जगातील बऱ्याच शहरांमध्ये तापमान उणे अंशांपर्यंत जाते. पण तुम्हाला माहित आहे का, की जगात असे एक गाव आहे जेथे किमान तापमान […]

ज्या गोदी मीडिया ने तबलिगींना कोरोना पसरविण्यासाठी धरले जबाबदार; तेच आता शेतकऱ्यांना….
देश बातमी

शेतकरी आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभा; तर संघटनांचे मोदींना खुले पत्र

नवी दिल्ली : दिल्लीत आज शेतकरी आंदोलनाचहा २५ व दिवस असून नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी अजूनही ठाम आहेत. दरम्यान आज शेतकरी संघटनांनी आतापर्यंत आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना शहीदांचा दर्जा दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या या सर्व शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी बोलताना शेतकरी […]

अवघ्या 73 रुपयात विकावी लागली भारतीय व्यावसायिकाला 2 अब्ज डॉलर्सची कंपनी
बातमी विदेश

अवघ्या 73 रुपयात विकावी लागली भारतीय व्यावसायिकाला 2 अब्ज डॉलर्सची कंपनी

अबुधाबी : अवघ्या 73 रुपयात 2 अब्ज डॉलर्सची कंपनी विकण्याची वेळ संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय वंशाचे अब्जाधीश बीआर शेट्टी यांच्यावर आली आहे. फिनाब्लर पीएलसी कंपनी आपला व्यवसाय इस्त्राईल-युएई कन्सोर्टियम यांना अवघ्या एका डॉलरमध्ये 73.52 रुपयांमध्ये विकत आहे. गेल्या वर्षापासूनच त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा सुरू झाली होती. त्यांच्या कंपनीवर कोट्यवधी डॉलर्स कर्ज तर आहेच शिवाय त्यांच्याविरूद्ध […]

पाचवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या नेत्याचे निधन
बातमी मुंबई

पाचवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या नेत्याचे निधन

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून मोहन रावले यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परळ लालबागमध्ये जे कडवट शिवसैनिक निर्माण केले, त्यातील मोहन रावले हे पहिल्या फळीचे […]