ग्रामपंचायत निवडणूक निकाल; जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील भरघोस मतांनी विजयी
बातमी महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील भरघोस मतांनी विजयी

जळगाव : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्राने पुरोगामीत्वाचं आणखी एक नवं उदाहरण डोळ्यांसमोर उभं केलं आहे. ते ही ते म्हणजे जळगवाच्या भादली बुद्रूक गावात अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवून देण्यात आलं आहे. ‘लोकांनी दाखविलेल्या प्रेमामुळेच मी निवडून आले. आता गावातील समस्या जबाबदारीने सोडवून लोकांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवेन, असा मानस […]

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अंबरनाथमध्ये मनसेला घवघवीत यश
बातमी महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अंबरनाथमध्ये मनसेला घवघवीत यश

मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. काकोळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वच […]

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा
बातमी महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात उद्याच जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची […]

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर
बातमी महाराष्ट्र

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर

कोल्हापूर : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल (15 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. मात्र दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार? अभ्यासक्रम किती असणार? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी […]

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत डॉक्टर मधुरा पाटील यांना राज्यात पहिली कोरोना लस
बातमी महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत डॉक्टर मधुरा पाटील यांना राज्यात पहिली कोरोना लस

मुंबई : राज्यासह आज देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत, असं म्हणत त्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना मुख्यमत्री उद्धव ठाकरे […]

गुड न्यूज! २७ जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु
बातमी महाराष्ट्र

गुड न्यूज! २७ जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु

राज्यात येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. आता सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात विद्यार्थ्यान्माधेय उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात शाळा सुरु होणार आहेत. अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही […]

बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ
बातमी महाराष्ट्र

बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ

मुंबई : बाल कल्याण समितीच्या बैठका दरमहा १२ वरून २० करण्यास तसेच या समितीच्या व बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्यामध्ये १ हजार रुपयांवरून १५०० रुपये इतकी वाढ करण्यास देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा २ हजार रुपये […]

कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तत्परता सर्वोच्च न्यायालयाला कुठून आली?: घटनातज्ज्ञ उल्हास बापट
बातमी महाराष्ट्र

कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तत्परता सर्वोच्च न्यायालयाला कुठून आली?: घटनातज्ज्ञ उल्हास बापट

नवी दिल्ली : ”सीएए, लव्ह जिहाद, देशद्रोहसारखे कायदे असताना अचानक सुप्रीम कोर्टाला याबाबत इतकी तत्परता कुठून आली हे मला कळत नाही,” अशी टिप्पणी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नव्या कृषी कायद्यांना स्थगिती देत शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यांची एक समिती नेमली. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने समितीमध्ये कृषी कायद्यांना समर्थन देणाऱ्यांचा समावेश […]

पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यसरकारच्या वतीने ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धाचे आयोजन
बातमी महाराष्ट्र

पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यसरकारच्या वतीने ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धाचे आयोजन

मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्यात पर्यटन संचालनालयामार्फत ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, वारसा इत्यादी दर्शविणे आणि देश-विदेशातील पर्यटकांना राज्यात येण्यासाठी प्रोत्साहित […]

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

जालना: परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळं ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे […]