मुंबई : कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत असताना एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात, अशी मागणी या उमेदवार करत होते. त्याची दखल घेत, आता एमपाएससीची परीक्षा लवकरच घेतली जाणार असल्याचे सांगितले […]
महाराष्ट्र
अखेर फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा समावेश झालाच; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला
मुंबई : ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अॅमेझॉन आणि मनसेमध्ये झालेला संघर्ष ताजा असताना फ्लिपकार्टने त्यांच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. दरम्यान, मनसेने फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला मराठीत अॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा […]
विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा जीआर केला रद्द
मुंबई : मोठ्या विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर अखेर रद्द केला आहे. मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, पोलीस भरतीत एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळणार आहे. ४ जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. त्याविरोधात […]
स्निफर डॉग’ची कमाल आणि सापडला बलात्कार प्रकरणाचा आरोपी
पालघर : रात्रीच्या वेळी आईजवळ झोपलेल्या तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या स्निफर डॉग’च्या मदतीने तलासरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशयित आरोपीला दारूचे व्यसन असून त्याने यापूर्वीही गावात रोजंदारीवर आणि फॅक्टरीत काम करणाऱ्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केले होते. […]
साईबाबांच्या दर्शनावरून शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचा वाद चव्हाट्यावर
शिर्डी : ”येणारे वर्ष सुख आणि समृद्धीचं जाव म्हणून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री अनेक शिर्डीकर साईबाबांच्या मंदिरात जावून बाबांचे आशीर्वाद घेतात. नविन वर्षात नव चैतन्य मिळो म्हणून साईंच्या मंदिरात हजेरी लावतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नवीन वर्षाच्या […]
आजपासून राज्यातील चार जिल्ह्यात ड्रायरनला सुरवात; असे आहेत ड्रायरन’चे टप्पे
जालना : कोरोना लसीकरणासाठी राज्यसरकर सज्ज झाले असून आजपासून राज्यात लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. तसेच, पुण्यातील सिरम इनस्टीटयूट तयार केलेली लस देण्यासाठी राज्य तयार असून त्यासाठी ड्रग अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे. ही परवानगी मिळाल्यास प्रशासन लसीकरणासाठी सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालन्यातील ड्राय रन सुरू असलेल्या […]
महाविकासआघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार शिवराज्याभिषेकदिन
मुंबई : महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिन यावर्षीपासून महाविकास आघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. ग्रामविकास विभागातर्फे या वर्षीपासून छत्रपतींचा राज्याभिषेक दिन हा “स्वराज्य दिन” म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य कारभार करणार्या महाविकास आघाडी सरकारने ६ जून हा महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणावर […]
उद्धव ठाकरेंकडून पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप; पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली
मुंबई : “पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली. कारण तुमच्या कर्तृत्वाला तोड नाही. ही परंपरा 100-150 वर्षांपासूनची आहे. तुमचं कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाएवढं मोठं आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक […]
प्रकाश आंबेडकरांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका; सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन नाही
पुणे : बहुजन वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा येथे प्रकाश आंबेडकर विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन असता तर आपण कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडलो असतो.” अशी टीका यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली. […]
पोलिसांसाठी मोठी बातमी; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
मुंबईः पोलिसांठी वर्षअखेरिस एक मोठी बातमी असून ठाकरे सरकारने पोलिसांसाठी मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. पोलिसांच्या वास्तव्यासाठी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे. पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पोलिसांना निवासस्थान बांधून देणाऱ्या खासगी […]