अॅडलेड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमी फायनलचा सामना आता गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. हा सामना आता नेमका किती वाजता सुरु होणार आहे, याचे अपडेट्स आता समोर आले आहेत. भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान राखले होते, तर इंग्लंड त्यांच्या गटात दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आता सेमी फायनलचा दुसरा सामना होणार आहे. […]
क्रीडा
पाकिस्तानच्या विजयाने वाढवलं रोहितचं टेन्शन, हा खेळाडू भारतासाठी ठरू शकतो कर्दनकाळ
सिडनी: टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना आज खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ आमनेसामने खेळत होता. पाकिस्तानच्या संघाने टी-२० विश्वचषकातील आपली उत्तम कामगिरी करत न्यूझीलंडच्या संघाला धुळीस मिळवले आणि ७ विकेट्सने या सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानने न्यूझीलंड संघावर आपला दबाव कायम ठेवला होता. पण त्यांचा एक खेळाडू आज […]
आयपीएलसमोर विश्वचषकाची प्राइज मनी म्हणजे पानी कम, किती कोटींचा मोठा फरक आहे पाहा…
नवी दिल्ली : काही दिवसांमध्येच टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. आता विश्वचषक जिंकणाऱ्या देशाला किती प्राइज मनी मिळणार, हे जाहीर करण्यात आले आहे. पण विश्वचषकाच्या विजेत्याला जी रक्कम मिळणार आहे ती आयपीएलच्या तुलनेत फारच कमी असल्याचे आता समोर आले आहे. विश्वचषक ही जगभरातील सर्वात मोठी स्पर्धा आहे, तर आयपीएल ही एक बीसीसीआयची स्थानिक लीग आहे. […]
विराट कोहलीच्या अटकेची मागणी… नेमकं काय घडलंय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
नवी दिल्ली : विश्वचषक आता काही दिवसांवर आला असताना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला अटक करण्याची मागणी केली जात आहे. पण विराटने नेमकं असं केलंय तरी काय आणि त्याला अटक का करावी, या प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत. सध्याच्या घडीला विराट चांगल्या फॉर्मात आहे. विराटचा बॅडपॅच संपलेला आहे आणि तो पुन्हा एकदा धावांचे इमले […]
भारताकडून लाज काढून घेतल्यानंतरही आफ्रिका म्हणते आम्हीच वर्ल्डकप जिंकणार….
गुवाहाटी: ‘किलर मिलर’ म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरने रविवारी शानदार शतक झळकावले, तरीही तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. मात्र भारताविरुद्धच्या मालिकेतील पराभवामुळे आपला संघ टी-२० विश्वचषकापूर्वी कमकुवत होणार नाही, असा त्याला विश्वास आहे. त्याने गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदाचा दाखला दिला, जो या मोठ्या स्पर्धेपूर्वी सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी संघर्ष करत […]
भारतीय क्रिकेट संघाला सर्वात मोठा झटका; जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाला टी-२० वर्ल्डकपच्या आधी मोठा झटका बसला आहे. संघातील मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पुढील महिन्यात १६ तारखेपासून ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप सुरू होत आहे. ही स्पर्धा तोंडावर आली असताना भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे […]
भारत पाकिस्तानच्या भांडणात इंग्लंड मध्यस्ती करायला गेला आणि काय झालं ते वाचाच….
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील वाद सर्वश्रूत आहे. याच वादात आता इंग्लंडनं उडी घेतली आणि जगभराच्या नजरा त्याकडे लागल्या आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यामुळे दोन शेजारी देशांमधील द्विपक्षीय मालिकेचा दुष्काळ संपुष्टात येईल, अशी आशा होती. पण, झालं वेगळंच. भारतीय क्रिकेट […]
सामन्यात स्टेडिअममध्ये ‘५० खोके एकदम ओक्के’चा गजर, वाचा नेमकं काय घडलं?
चंद्रपूर: सध्या महाराष्ट्रात शिंदे गटाविरोधातील ‘५० खोके एकदम ओक्के’ ही घोषणा चांगलीच गाजत आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवरून सुरू झालेली ही घोषणा आता क्रिकेटच्या मैदानात देखील पाहायला मिळाली. भारत-ऑस्ट्रेलियामधला दुसरा टी-२० सामना नागपूर येथील VCA मैदानावर रंगला होता. या सामन्यात काही प्रेक्षकांनी स्टेडिअममध्ये ‘५० खोके’ची घोषणा असलेले बॅनर फडकवला. या बॅनरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. हा बॅनर […]
क्रिकेटमधील सर्वात धोकादायक चेंडू; फलंदाज थोडक्यात बचावला, विडिओ
कराची: इंग्लंडचा संघ सात सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील तिसरी लढत शुक्रवारी कराची येथील नॅशनल स्टेडियमवर झाली. या सामन्यात इंग्लंडने ६३ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने २२१ धावा केल्या उत्तरादाखल पाकिस्तानला १५८ धावाच करता आल्या. मालिकेतील पहिली लढत इंग्लंडने तर दुसरी लढत पाकिस्तानने जिंकली होती. […]
आधी पाक आता लंका! फक्त ६ चेंडू करतायत भारताचा घात, वाचा काय घडलं
दुबई: सर्वाधिक आशिया कपच्या जेतेपद पटकावणारा भारतीय संघ यंदा मात्र या स्पर्धेतून बाहेर होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. सुपर फोरच्या सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंकेकडून पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणे खूप कठीण होऊन बसले आहे. दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा शेवटच्या षटकात पराभव झाला. पाकिस्तान असो वा श्रीलंका, टीम इंडियासाठी गोलंदाजी करताना […]