त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
राजकारण

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराची मागणी जोर धरू लागली असताना दुसरीकडे शिवसेना- कॉंग्रेस मधील सामना देखील रंगू लागला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपाकडून केली जाणारी मागणी आणि काँग्रेसचा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना सापडली आहे. त्यातून सरकार अस्थिर होतय की, काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. दरम्यान, “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग […]

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर
राजकारण

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : ”मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून सामना’तील दैनिक सामनाचे कार्यकरी संपादक संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना-काँग्रेस आमनेसामने आले आहेत. “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग […]

औरंगजेब हा ‘सेक्युलर’ कधीच नव्हता; शिवसेना
राजकारण

औरंगजेब हा ‘सेक्युलर’ कधीच नव्हता; शिवसेना

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. शिवसेना नामांतराबाबत ठाम आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला सपशेल विरोध केला आहे. यामुळेशिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान औरंगाबादच्या नामांतराविषयी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरात कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसकडून नामांतर विरोधी सूर लावला जात […]

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….
राजकारण

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. ”दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल वारंवार बोलत असतात पण […]

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावरून शरद पवारांचे मोठे विधान;  म्हणाले…
राजकारण

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावरून शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई : ”आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. या विषयाकडे मी गांभीर्यानं पाहत नाही,’ असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात औरंगाबादसाठी संभाजीनगर, तर उस्मानाबादसाठी धाराशिव नाव वापरण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस सामना पाहायला मिळत आहे. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत आपली भूमिका […]

मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही आरएसएस’ची भूमिका
राजकारण

मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही आरएसएस’ची भूमिका

नाशिक : ”मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका होती. इतकेच नव्हे तर, मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांनी कारावास भोगला, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”मराठवाडा […]

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून ‘या’ भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून ‘या’ भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

नगर : औरंगाबाद ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपा नेते डॉ. गिरीश महाजन यांनी शनिवारी नगरचा दौरा केला. तत्पूर्वी त्यांनी महाजन आणि खा. डॉ. सुजय विखे यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे याची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, ”औरंगाबाद शहराच्या […]

छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्यदैवत; पण…
राजकारण

छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्यदैवत; पण…

ठाणे : छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्यदैवत आहे. मात्र सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे. त्यासाठीच्या आमच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यातच महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान. काही विषय असे असतात की त्यातून काही वेगळी वातावरण निर्मिती होऊ नये असे, आमचे धोरण आहे. असे […]

औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय; देवीदेवतांच्या नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिरातीवर बंदी
बातमी मराठवाडा

औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय; देवीदेवतांच्या नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिरातीवर बंदी

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाने एक मोठा निर्णय घेतला असून टीव्ही चॅनल्स व प्रसारमाध्यमांत देवीदेवतांच्या नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिराती प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारच्या यंत्राचे उत्पादन, विक्री आणि प्रचार-प्रसार करणाऱ्यांविरोधात अघोरी कृत्य आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे तसेच याप्रकरणी कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली याची माहिती ३० दिवसांत सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती […]

औरंगाबादचे नाहीतर पुण्याचे नाव बदला; आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला
पुणे बातमी

औरंगाबादचे नाहीतर पुण्याचे नाव बदला; आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला

पुणे : औरंगाबाद नाहीतर पुणे शहराचे नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. भाजपाकडून नामकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत आहे. त्यामुळे शहराच्या नामकरणावरून विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहेत. या […]