ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
राजकारण

नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा; ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचं नाव बदलणं योग्य नाही. नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना कॉंग्रेस […]

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले…
राजकारण

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले…

नाशिक : ”औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा पहिल्यापासूनचा प्रमुख अजेंडा राहिला आहे. मात्र, शहरांची नाव बदलून विकास होत नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याने त्यांचा याला विरोध आहे.” अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादच्या नामांतरणावर भाष्य केले आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास असल्याचे समोर आले आहे. नाशिक येथे पत्रकार परिषदेत अजित पवार […]

आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण
राजकारण

औरंगाबादच्या नामांतरावर रामदास आठवलेंनी मांडली भूमिका

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिवसेना, भाजप व मनसेसह काही पक्षांनी नामांतराला पाठिंबा दिला आहे. तर, काँग्रेसनं कडाडून विरोध दर्शवला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. ‘औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील,’ असं आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं […]

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच; अशोक चव्हाणांनी विरोधकांना ठणकावले
राजकारण

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच; अशोक चव्हाणांनी विरोधकांना ठणकावले

जालना : ”औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असे म्हणत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे. आज जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी […]

औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून राम कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून राम कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल

औरंगाबाद : औरंगाबादचं नामांतरणाचा मुद्दा चांगलाच उफाळून आला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहे. ”काँग्रेस आणि शिवसेना दोघे सत्तेत आहेत. एकाने विरोध करायचा आणि दुसऱ्याने पाठिंबा दाखवायचा असा त्यांचा डाव आहे. शिवसेनेला खरंच नामांतर करायचं होतं तर भाजपासोबत सत्तेत असताना हे लोक काय गोट्या खेळत होते का?”, असा सवाल भाजपा नेते राम […]

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा
राजकारण

भाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मतं मिळाली आहेत. तब्बल 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच दणदणीत […]