धनंजय मुंडेंप्रकरणी जयंत पाटलांचा भाजपला टोला
राजकारण

धनंजय मुंडेंप्रकरणी जयंत पाटलांचा भाजपला टोला

सांगली : भाजपने आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरणात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच “झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजपा आंदोलन करु शकते, पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही,” असा टोलाही मंत्री पाटील यांनी यावेळी लगावला. वाळवा तालुक्यातल्या कुरळप […]

शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची विधान; म्हणाले…
राजकारण

शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची विधान; म्हणाले…

कोल्हापूर : ”मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर आहे. मात्र मराठा आरक्षणप्रश्नी २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने मी कांही भाष्य करू इच्छित नाही. परंतू दक्षिणेतील राज्यांनी ६० टक्के आरक्षण देवूनही तिथे कोणतीच स्थगिती नाही आणि महाराष्ट्राला मात्र वेगळा अनुभव येत आहे. राज्य सरकार या विषयांत गंभीर आहे.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली […]

धनगर आरक्षणासाठी मागच्या सरकारने दिलेला अहवाल म्हणजे वेळकाढूपणा : जयंत पाटील
राजकारण

धनगर आरक्षणासाठी मागच्या सरकारने दिलेला अहवाल म्हणजे वेळकाढूपणा : जयंत पाटील

सांगली : मागच्या सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी जे निष्कर्ष काढले त्याने धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी अडचणी तयार झाल्या आहेत. टाटा इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेला अहवालाच उलटा दिला आहे. त्यांनी जे निष्कर्ष काढले त्यातून धनगर समाजाला आरक्षण मिळेल अशी परिस्थिती नाही. हा अहवाल म्हणजे वेळकाढूपणा होता. असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहेत. […]

सत्ता डोक्यात जाता कामा नये; हिवाळी अधिवेशनात फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
राजकारण

फडणवीसांचे राष्ट्रवादीला सडेतोड उत्तर; भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट…

नाशिक : ”सत्ताधाऱ्यांकडून पुंग्या सोडण्यात येत आहेत. भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट भाजपातच अनेक लोकांचे पक्ष प्रवेश होतील. असे भाकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपातील दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून लवकरच राष्टवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही म्हटले होते. याला फडणवीस यांनी उत्तर दिले […]

महापरिनिर्वाणदिनी जयंत पाटलांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र; म्हणाले…
बातमी महाराष्ट्र

महापरिनिर्वाणदिनी जयंत पाटलांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र; म्हणाले…

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एक पत्र लिहले आहे. त्यांनी या पत्राद्वारेच बाबासाहेबांना अभिवादन केले असल्याचेही म्हटले आहे. जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लिहलेल्या पत्रातील मजकूर प्रिय बाबासाहेब, देशभरातील […]

जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली
राजकारण

जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली

मुंबई : “नारायण राणे हे कोणत्या जयंत पाटील यांच्याबद्दल बोलत होते मला समजलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. नारायण राणे यांनी ‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील’ असा स्पष्ट उल्लेख केल्याचं मला तरी आठवत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ‘मी स्वत: राज्याच्या राजकारणात कार्यरत असणाऱ्या चार-पाच महत्त्वाच्या जयंत […]

नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर
राजकारण

नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर

मुंबई : हे सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपात असते असा गौफ्यस्फोट भाजप नेते नारायण राणे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणेंना खास आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे राणे साहेब ! असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील म्हणाले, ‘राणे साहेबांची भाजपच्या […]