काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण
राजकारण

काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण

मुंबई : राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, […]

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लॉकडानचे संकेत; सर्वपक्षीय बैठकीत मांडले हे महत्वाचे मुद्दे
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण लॉकडानचे संकेत; सर्वपक्षीय बैठकीत मांडले हे महत्वाचे मुद्दे

मुंबई : राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, […]

भाजपचे लक्ष आता काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्यावर; पुरावे जमवल्याचा दावा
राजकारण

भाजपचे लक्ष आता काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्यावर; पुरावे जमवल्याचा दावा

नगर : महाविकास आघाडीच्या सरकारमधील वन आणि त्या पाठोपाठ गृह खात्याच्या मंत्र्यांची विकेट पडल्यानंतर आता भाजपकडून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना लक्ष करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यासंबंधीचे पुरावे संकलित केल्याचा दावा भाजपचे नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे. सात दिवसांत यावर कारवाई झाली नाही, तर […]

प्रदेशाध्यक्ष पदाची निवड लांबत चालल्याने बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…
देश बातमी

प्रदेशाध्यक्ष पदाची निवड लांबत चालल्याने बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

मुंबई : जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो तातडीने घ्या, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. मात्र, अजूनही अधिकृतपणे एकही नाव समोर आलेलं नाही. याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘एकंदर वर्षभरात काय काय कामं झाली. पुढचं […]

नाना पटोलेंची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित; लवकरच अधिकृत घोषणा
राजकारण

नाना पटोलेंची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित; लवकरच अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. मात्र आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर शिकामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली हाय कमांडने नाना यांच्या नावावर शिकामोर्तब केले पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. नाना पटोले यांच्या […]

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; बाळासाहेब थोरातांचा दावा
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; बाळासाहेब थोरातांचा दावा

मुंबई : राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ”ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना ८० टक्के जागा मिळाल्याच्या दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. या निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबतही थोरात यांनी समाधान व्यक्त करताना म्हंटले आहे की, ” काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने खूप चांगली कामगिरी केली आहे.गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी […]

बाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला
राजकारण

बाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला

कल्याण : ”कल्याणमधील रस्त्यांची दुर्दशा बघवत नसून काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा, कारण इतके वाईट रस्ते महाराष्ट्रत कुठेही नसतील,” असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी […]

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
राजकारण

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराची मागणी जोर धरू लागली असताना दुसरीकडे शिवसेना- कॉंग्रेस मधील सामना देखील रंगू लागला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपाकडून केली जाणारी मागणी आणि काँग्रेसचा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना सापडली आहे. त्यातून सरकार अस्थिर होतय की, काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. दरम्यान, “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग […]

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर
राजकारण

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : ”मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून सामना’तील दैनिक सामनाचे कार्यकरी संपादक संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना-काँग्रेस आमनेसामने आले आहेत. “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग […]

छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्यदैवत; पण…
राजकारण

छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्यदैवत; पण…

ठाणे : छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्यदैवत आहे. मात्र सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे. त्यासाठीच्या आमच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यातच महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान. काही विषय असे असतात की त्यातून काही वेगळी वातावरण निर्मिती होऊ नये असे, आमचे धोरण आहे. असे […]