निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील: अमित शहा
राजकारण

निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील: अमित शहा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश […]

या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या! शिवसेनेचा अण्णा हजारेंना सवाल
राजकारण

या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या! शिवसेनेचा अण्णा हजारेंना सवाल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. मात्र शुक्रवारीच(ता. २९) त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला. अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. मात्र केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण […]

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण? अमोल मिटकरींचा शेलारांना थेट सवाल
राजकारण

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण? अमोल मिटकरींचा शेलारांना थेट सवाल

अकोला : दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आशिष शेलारांवर निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी दोन ट्विट करून शेलार यांना घेरलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट दीप सिद्धूवरून शेलारांना सवाल केला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत आशिष शेलारांनाच […]

चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे; भाजपा नेत्याचा राज्यसरकारवर हल्लाबोल
राजकारण

चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे; भाजपा नेत्याचा राज्यसरकारवर हल्लाबोल

मुंबई : “चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे. केवळ राजकीय सूडापोटी आणि मोदी द्वेषापोटी या देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहत आहे. देश यांना सोडणार नाही.” अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत […]

दिल्ली हिंसाचारानंतर आशिष शेलारांचा पवार-राऊतांवर निशाणा; माथी भडकावण्याचं काम…
राजकारण

दिल्ली हिंसाचारानंतर आशिष शेलारांचा पवार-राऊतांवर निशाणा; माथी भडकावण्याचं काम…

मुंबई : रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत. कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान मोठा हिंसाचार घडला. […]

विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं; शिवसेनेच्या संपादकीयवर भाजपा नेत्याचा घणाघात
राजकारण

विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं; शिवसेनेच्या संपादकीयवर भाजपा नेत्याचा घणाघात

मुंबई : ”ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात खेळलं गेलं ते खूप वाईट होतं. विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रात खेळण्यात आलं. भाजपासोबत युती करून आमच्या मदतीने शिवसेना निवडून आली. असा घणाघात भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने भाषण करण्यास […]

तृणमूलच्या खासदाराचे केंद्राला आव्हान; माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर…
राजकारण

तृणमूलच्या खासदाराचे केंद्राला आव्हान; माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर…

तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन; तृणमूलच्या खासदाराचे आव्हान नवी दिल्ली : ‘माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन,” असं वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे. रविवारी एका रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर […]

धनंजय मुंडेंप्रकरणी जयंत पाटलांचा भाजपला टोला
राजकारण

धनंजय मुंडेंप्रकरणी जयंत पाटलांचा भाजपला टोला

सांगली : भाजपने आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरणात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच “झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजपा आंदोलन करु शकते, पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही,” असा टोलाही मंत्री पाटील यांनी यावेळी लगावला. वाळवा तालुक्यातल्या कुरळप […]

मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास उद्धव ठाकरेंकडे नाही
राजकारण

मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास उद्धव ठाकरेंकडे नाही

मुंबई : ”मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास त्यांच्याकडे नाहीये. ना त्यांना खड्डे माहितीये, ना राज्याची तिजोरी माहितीये. उद्धव ठाकरेंचा त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश नाहीये. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला आहेत. शिवसेना कलेक्टरसारखे सगळीकडे कलेक्शनला फिरतायेत,’ असा खोचक टोला भाजपा खासदार नारायण यांनी लगावला आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले […]

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या विजयी उमेदवारांचे राज ठाकरेंकडून कौतुक
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या विजयी उमेदवारांचे राज ठाकरेंकडून कौतुक

मुंबई : “ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या.” असे ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या उमेदवारांचं अभिनंदन केलं. ग्रामपंचायत निवडणुकीत […]