उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर! एटीएसकडून पर्दाफाश
देश बातमी

उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर! एटीएसकडून पर्दाफाश

लखनौ : उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर झाल्याचे उघड झाले असून याचा एटीएसकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. एटीएसने आज (ता. २१) सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली असून राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचं पोलिसांनी म्हटलं […]

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना; पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना; पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

नागपूर : महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली असून हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. नागपुरच्या पाचपावली या भागातील ही घटना आहे. नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, […]

पाकिस्तान आर्थिक संकटात; आता घेणार हा मोठा निर्णय
बातमी विदेश

महिलांवरील बलात्कार प्रकरणी इम्रान खान यांचे वादग्रस्त विधान

कराची : पाकिस्तानमध्ये लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. इम्रान खान यांनी अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इमरान खान यांनी यापुर्वी देखील असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ महिलांच्या कपड्यांशी संबंधित असल्याचे वारंवार सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय
बातमी महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे की केंद्राला, या मुद्यावर केंद्र सरकारने फेरविचार याचिका सादर केली आहे. आरक्षण ५० टक्क्य़ांहून अधिक देता येणार नाही, अशी मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने इंद्रा साहनी प्रकरणी […]

आमदार वैभव नाईकांसह ४० जणांवर गुन्हे दाखल
कोकण बातमी

आमदार वैभव नाईकांसह ४० जणांवर गुन्हे दाखल

सावंतवाडी : कुडाळ येथे शनिवारी शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या खडाजंगी प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुडाळ येथे शनिवारी सकाळी आमदार वैभव नाईक व त्याचे कार्यकर्ते भारत पेट्रोल पंपावर आल्यानंतर भाजप सेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तंग झाले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; पाहा आकडेवारी

मुंबई: देशात कोरोनाची दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. राज्यातही गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.७६ टक्के एवढं झालं आहे. राज्यात एका दिवसात ९ हजार १०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५७ लाख १९ हजार ४५७ इतकी झाली […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०हजारांच्या खाली

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर हा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून मागील २४ तासात देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ६० हजारांच्या खाली आला आहे. मागील २४ तासांत ५८ हजार ४१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या ८१ दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना […]

तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; उठवले राज्यातील सर्व निर्बंध
देश बातमी

तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; उठवले राज्यातील सर्व निर्बंध

हैद्राबाद : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनेक राज्ये निर्बंध शिथिल करत आहेत. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता अजूनही काही भागात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तेलंगणा सरकारने मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लॉकडाउन पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारने आपल्या आदेशात आता राज्यात कोणतेच निर्बंध नसतील, […]

भाषण करताना दादा मास्क काढा…म्हणून अजित पवारांना चिठ्ठी आली अन्…
पुणे बातमी

‘..तर पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार’

पुणे : पुण्यात निर्बंध शिथील केल्यानंतर लोकांकडून पर्यटनस्थळे तसेच बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक लोक राज्याबाहेर जात असल्याचे सांगताना त्यांनी पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल असा इशाराही दिला आहे. पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा; धोका मात्र कायम

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत सातत्याने कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. परिणामी, राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात १४ हजार ३४७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ९ हजार ७९८ नवीन कोरोनाबाधित […]