सर्व संस्था मोदींच्या ताब्यात; कंगना, अर्णब यांच्या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावरुन पृथ्वीराज चव्हाणांची टीका
राजकारण

सर्व संस्था मोदींच्या ताब्यात; कंगना, अर्णब यांच्या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावरुन पृथ्वीराज चव्हाणांची टीका

मुंबई- अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत न्यायालयाने दिलेल्या सूचनांवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्या दबावाखाली काम होताना दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले. अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत चव्हाण म्हणाले, की या निकालाचा अभ्यास […]

संजय राऊत यांचे नातेवाईकही ‘ईडी’च्या रडारवर’
राजकारण

संजय राऊत यांचे नातेवाईकही ‘ईडी’च्या रडारवर’

मुंबई- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून झालेल्या चौकशीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय वाकयुद्ध चांगलेच रंगले आहे. भाजपकडून सुडाचे राजकारण करण्यात येत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीची नोटीस आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या […]

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : ”न्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा नाही, कर्तव्य आहे. मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना थांबवू शकत नाही. हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील, आमच्यासाठी ‘जय किसान’ होता आणि असेल” असे ट्वीट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. तसेच, आमच्यासाठी जय किसान होता आणि राहील, […]

त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकारण

त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ”जेव्हा त्यांच्या मतपेट्या भरत नव्हत्या तेव्हा त्यांच्यासाठी मेहनत घेत होतो. पण, आता ते आमच्या कुटुंबावर हल्ला करत आहेत. मी कधीही वैयक्तिक हल्ले करीत नाही किंवा मत्सराने बोलत नाही. जसे त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले आहे. त्यांच्याकडून विकृत प्रवृत्तीचे राजकारण होत आहे. मात्र, मी त्यांच्या स्तरावर जाऊन हल्ला करणार नाही.” असे वक्तव्य मुख्यमंत्री […]

आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण
राजकारण

आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण

नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या कामगिरीबाबत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी एक ट्विट केले आहे. रामदास आठवले ट्विटमध्ये म्हणतात, महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीला 100 पैकी किती गुण द्याल असा जनतेला प्रश्न विचारला तर जनता केवळ 30 गुण देऊन महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार ठरविल, असे म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारला आज वर्ष पूर्ण झालं. […]

‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’
राजकारण

‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’

शेवटी पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतः) लस शोधली. ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’ असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक लक्षात […]