नवी दिल्ली : हे महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे, हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता मा. सोनियाजी गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली असल्याचे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेलं पत्र सध्या […]
राजकारण
संजय राऊतांना केशव उपाध्येंचे सणसणीत प्रत्युत्तर; पुढच्या निवडणुकीत…
मुंबई : ”संजय राऊत हे शिवसेना अजिंक्य असल्याचा दावा करतात. आम्ही भाजपच्या आमदारांना घरी बसवून सत्तेत आलो, असे ते वारंवार सांगतात. मात्र, याला विश्वासघात करणे म्हणतात. ज्या मित्रपक्षाच्या मदतीने तुम्ही निवडणूक जिंकलात त्यांचाच तुम्ही विश्वासघात केला, असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ”महाराष्ट्रातली शिवसेना देशात अजिंक्य आहे, […]
सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा झटका; भाजपा आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर
मुंबई : एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता आणखी एक भाजपा नेता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाचे कल्याणराव काळे यांनी आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे म्हंटल्यानंतर काळेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा […]
आता तरी लाज वाटू द्या योगी सरकार; प्रियांका चतुर्वेदींचा योगी सरकारवर हल्लाबोल
उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. पीडित मुलीने 29 सप्टेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तर 30 सप्टेंबर रोजी घाईघाईने कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध मध्यरात्री पीडितेचा मृतदेह जाळण्यात आला. या सर्व प्रकरणातील आरोपी उच्च जातीचे असल्याने योगी सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला […]
सोनिया गांधीनी ‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची बोलावली बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्याक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी आज कॉंग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहली होती. पक्षातील त्या आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशचे माजी […]
‘परळ ब्रँड’ शिवसैनिक मोहन रावले यांचे निधन
‘परळ ब्रँड’ आणि कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. मोहन रावले यांच्यावर आज रात्री किंवा उद्या सकाळी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. आज रात्री मोहन रावले यांचे पार्थिव गोव्याहून मुंबईत आणलं जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे. कोण आहेत मोहन रावले लालबाग-परळमधील […]
चीन नेपाळचा घास गिळत असताना हिंदुस्थान सरकार षंढासारखे बघत राहिले : शिवसेना
मुंबई : नेपाळ हे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र. श्रीराम व सीतामाईंशी नात्याने जोडलेला हा देश, पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले? असा सवाल शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे. तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा इशारा देत आहेत. सावध राहण्याची खरी गरज आम्हाला म्हणजे हिंदुस्थानला आहे. […]
निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा; अजित पवारांचा इतिहास पाहिला तर…
मुंबई : “अजित पवार आज म्हणतात मला ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी काय केलं या ३० वर्षांत. शरद पवार यांना बाजूला करून अजित पवार यांनी केलेली एक वास्तू तरी दाखवा. त्यांना जे काही मिळालंय ते शरद पवार यांच्यामुळे.” अशी घणाघाती टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. तसेच, नुसतं भाजपावर […]
शरद पवारांच्या दौऱ्यात भाजप नेत्याची हजेरी
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पक्षाचे दिवंगत नेते आमदार भारत भालके यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवसस्थानी भेट दिली. पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात मात्र भाजप नेत्याने हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेते कल्याण काळे यांच्या पूर्ण वेळ उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आज दिवंगत भारत (नाना) भालके […]
तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?; हसन मुश्रीफांचा पडळकरांना सवाल
कोल्हापूर : ”आजच्या विरोधी पक्षनेत्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे सत्ता भोगून ते आरक्षण देऊ शकले नाहीत. तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, ”धनगर समाजासाठी आरक्षण […]