धक्कादायक! दिल्लीत पुन्हा हिंसाचार; स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष
देश बातमी

धक्कादायक! दिल्लीत पुन्हा हिंसाचार; स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिसांचाराची घटना ताजी असतानाच दिल्लीत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. सिंघू बॉर्डरवर स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्षाचा भडका उडाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला असून, त्या भागात तणाव निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीच्या हिंसाचारानंतर दिल्लीसह सीमाभागात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर […]

पण, तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद
देश बातमी

पण, तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. अभिभाषणाची सुरुवात करताना राष्ट्रपतींनी सर्वात आधी गेल्या वर्षभरात कोरोना, देशाच्या सीमा भागांतील तणाव यांसारख्या अनेक संकटांचा उल्लेख केला. त्याचसोबत राष्ट्रपती म्हणाले की, “एवढ्या संकटांनंतरही देश एकजुटीने उभा आहे. आव्हान कितीही मोठं असलं तरीही आम्ही थांबणार नाही आणि भारतही थांबणार नाही.” […]

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शेतकऱ्यांसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार; शेतकरीही आपल्या मागणीवर ठाम
देश बातमी

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शेतकऱ्यांसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार; शेतकरीही आपल्या मागणीवर ठाम

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले. परंतु, दिल्लीतील हिंसाचारास जबाबदार ठरवून सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर शेतकरी आंदोलनाचे सावट आहे. […]

तर आत्महत्या करेन; राकेश टिकैत यांचे धक्कादायक विधान
देश बातमी

तर आत्महत्या करेन; राकेश टिकैत यांचे धक्कादायक विधान

नवी दिल्ली : जर कृषी कायदे सरकारने मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन, असे धक्कादायक विधान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. त्यांनी केंद्र सरकारला एक प्रकारे इशाराच दिला आहे. देशातील शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. राकेश टिकैत यांच्यावर युएपीए […]

अण्णा हजारेंनी घेतला निर्णय; शेतकऱ्यांसाठी ‘या’ तारखेपासून उपोषण
बातमी महाराष्ट्र

अण्णा हजारेंनी घेतला निर्णय; शेतकऱ्यांसाठी ‘या’ तारखेपासून उपोषण

नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून या उपोषणाला राळेगणसिद्धी येथून सुरुवात होणार आहे. पाठिंबा देणाऱ्यांनी आपापल्या ठिकाणांहून यात सहभाग व्हावं, असं आवाहनही हजारे यांनी केलं आहे. वारंवार आम्ही सरकारकडे आमच्या मागण्या मांडल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान आणि कृषी […]

दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय
देश बातमी

दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली. […]

चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे; भाजपा नेत्याचा राज्यसरकारवर हल्लाबोल
राजकारण

चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे; भाजपा नेत्याचा राज्यसरकारवर हल्लाबोल

मुंबई : “चर्चेचं बांडगूळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे. केवळ राजकीय सूडापोटी आणि मोदी द्वेषापोटी या देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहत आहे. देश यांना सोडणार नाही.” अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत […]

दिल्ली हिंसाचारानंतर आशिष शेलारांचा पवार-राऊतांवर निशाणा; माथी भडकावण्याचं काम…
राजकारण

दिल्ली हिंसाचारानंतर आशिष शेलारांचा पवार-राऊतांवर निशाणा; माथी भडकावण्याचं काम…

मुंबई : रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत. कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान मोठा हिंसाचार घडला. […]

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद
देश बातमी

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण पंजाब- हरियाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात […]

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ
देश बातमी

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ

यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार अशी देशभर चर्चा रंगली होती. एकीकडे राजपथावर देशाचे सैनिकांची परेड तर दुसरीकडे सिल्लीच्या सीमांवर देशाचे शेतकरी आंदोलक परेड होणार होती. मात्र नव्या कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. ट्रॅक्टर परेडच्या निमित्ताने दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर […]