नाना पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा; तर, महाविकास आघाडीत खळबळ
राजकारण

नाना पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा; तर, महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई : ”पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, ” असं विधान कॉंग्रेस काँग्रेसचे नवे, होऊ घातलेले प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या प्रयोगानंतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र असली पाहिजे, अशी भूमिका तिन्ही पक्षाचे नेते घेत असताना नाना पटोले यांच्या या भूमिकेनंतर राज्यकीय वर्तुळात खळबळ […]

अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?; शिवसेना
राजकारण

अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?; शिवसेना

मुंबई : अरुणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत घुसखोरी करून चीनी सैन्याने गाव वसवल्याची माहिती काही सटेलाईट फोटो च्या माध्यमातून समोर आली आहे. या नंतर देशातील विरोधी पक्षाने केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आज शिवसेनेने सामना च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’, असे […]

नाना पटोलेंची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित; लवकरच अधिकृत घोषणा
राजकारण

नाना पटोलेंची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित; लवकरच अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. मात्र आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर शिकामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली हाय कमांडने नाना यांच्या नावावर शिकामोर्तब केले पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. नाना पटोले यांच्या […]

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; बाळासाहेब थोरातांचा दावा

मुंबई : राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ”ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना ८० टक्के जागा मिळाल्याच्या दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. या निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबतही थोरात यांनी समाधान व्यक्त करताना म्हंटले आहे की, ” काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने खूप चांगली कामगिरी केली आहे.गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी […]

बाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला
राजकारण

बाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला

कल्याण : ”कल्याणमधील रस्त्यांची दुर्दशा बघवत नसून काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा, कारण इतके वाईट रस्ते महाराष्ट्रत कुठेही नसतील,” असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी […]

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
राजकारण

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराची मागणी जोर धरू लागली असताना दुसरीकडे शिवसेना- कॉंग्रेस मधील सामना देखील रंगू लागला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपाकडून केली जाणारी मागणी आणि काँग्रेसचा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना सापडली आहे. त्यातून सरकार अस्थिर होतय की, काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. दरम्यान, “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग […]

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर
राजकारण

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : ”मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून सामना’तील दैनिक सामनाचे कार्यकरी संपादक संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना-काँग्रेस आमनेसामने आले आहेत. “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग […]

औरंगजेब हा ‘सेक्युलर’ कधीच नव्हता; शिवसेना
राजकारण

औरंगजेब हा ‘सेक्युलर’ कधीच नव्हता; शिवसेना

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. शिवसेना नामांतराबाबत ठाम आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला सपशेल विरोध केला आहे. यामुळेशिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान औरंगाबादच्या नामांतराविषयी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरात कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसकडून नामांतर विरोधी सूर लावला जात […]

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….
राजकारण

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. ”दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल वारंवार बोलत असतात पण […]

मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे; म्हणाले…
राजकारण

पक्षाने आदेश दिला तर मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही; कॉंग्रेस नेत्याचा इशारा

नागपूर : पक्षाने आदेश दिला तर पंतप्रधान मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दिला आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीत गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या वतीने नागपुरात […]