मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे; म्हणाले…
देश बातमी

मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेत्याची मुक्ताफळे; म्हणाले…

भोपाळ : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून वाढवून २१ वर्षांपर्यंत वाढविण्याबाबत चर्चा व्हायला हवी. अनेकदा मला वाटते की, समाजामध्ये मुलींच्या विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याबाबत चर्चा व्हायला हवी. मी याला चर्चेचा मुद्दा बनवू इच्छितो. राज्य आणि देशाने यावर विचार करावा, म्हणजे यावर काही निर्णय घेता येईल, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले होते.असे विधान मध्य […]

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सचिन सावंतांचा भाजपाला खोचक टोला
राजकारण

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सचिन सावंतांचा भाजपाला खोचक टोला

मुंबई : हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोपा केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या […]

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून ‘या’ भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून ‘या’ भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

नगर : औरंगाबाद ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपा नेते डॉ. गिरीश महाजन यांनी शनिवारी नगरचा दौरा केला. तत्पूर्वी त्यांनी महाजन आणि खा. डॉ. सुजय विखे यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे याची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, ”औरंगाबाद शहराच्या […]

मोठी बातमी : बाळासाहेब थोरात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
राजकारण

मोठी बातमी : बाळासाहेब थोरात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात आज दिल्लीत असून पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेणार आहेत. काँग्रेसमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी ही भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेस हायकमांडने मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड केल्यानंतर आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. […]

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच; अशोक चव्हाणांनी विरोधकांना ठणकावले
राजकारण

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच; अशोक चव्हाणांनी विरोधकांना ठणकावले

जालना : ”औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असे म्हणत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे. आज जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी […]

औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून राम कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून राम कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल

औरंगाबाद : औरंगाबादचं नामांतरणाचा मुद्दा चांगलाच उफाळून आला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहे. ”काँग्रेस आणि शिवसेना दोघे सत्तेत आहेत. एकाने विरोध करायचा आणि दुसऱ्याने पाठिंबा दाखवायचा असा त्यांचा डाव आहे. शिवसेनेला खरंच नामांतर करायचं होतं तर भाजपासोबत सत्तेत असताना हे लोक काय गोट्या खेळत होते का?”, असा सवाल भाजपा नेते राम […]

शेतकऱ्यांसाठी ८ डिसेंबरचा भारत बंद पाळा; संजय राऊतांचे जनतेला आवाहन
राजकारण

कॉंग्रेसकडून मोठी झेप घेण्याची अपेक्षा ठेवली तर, काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीए अध्यक्षपदाची सुत्रं द्यावी, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. मात्र आता कॉंग्रेसच्या (युपीए) अध्यक्षपदावरून राज्यात शिवसेना-काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या या विधानावर काँग्रेसकडूनही उत्तर देण्यात आलं. काँग्रेसनं दिलेल्या उत्तरावरून आता शिवसेनेनं काँग्रेस नेत्यांनाच सवाल केला आहे. काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की […]

लॉकडाऊनमध्ये ‘या’ दहा खासदारांनी केलीय सर्वात जास्त मदत; पाहा यादी
राजकारण

म्हणून राहुल गांधी पदेशात गेले आहेत; कॉंग्रेस नेत्याने सांगितले कारण

नवी दिल्ली : ”जर आपल्या घऱातलं कोणी आजारी असेल तर कोणीही जाणार…राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते इटलीला गेले आहेत”. असा खुलासा काँग्रेस नेते राजीव सातव यांनी केला आहे. तसेच, शेतकऱ्यांना आपली दिशाभूल करुन घेऊ नका असं आवाहन केलं आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि दुसरीकडे कॉंग्रेसचा वर्धापन दिन असताना कॉंग्रेस […]

तर नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधीचा हल्लाबोल
राजकारण

तर नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधीचा हल्लाबोल

नवी दिल्ली : ”जो विरोधात उभं राहतो त्याच्याविरोधात मोदी काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात. शेतकरी उभे राहिले तर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर त्यांना दहशतवादी म्हणतील. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत मोदींविरोधात उभे राहिल्यास त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राहुल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कृषी […]

दिल्ली पोलिसांकडून प्रियांका गांधीसह कॉंग्रेस नेत्यांना अटक
देश बातमी

दिल्ली पोलिसांकडून प्रियांका गांधीसह कॉंग्रेस नेत्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या काही नेत्यांना ताब्यात घेतले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात 2 कोटी स्वाक्षर्‍यांचे निवेदन राष्ट्रपतींना द्यायला निघाले होते. परंतु, दिल्ली पोलिसांनी वाटेतच कॉंग्रेसचेनेते आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले आणि राहुल गांधीसह केवळ दोन नेत्यांना राष्ट्रपती भवनात जाण्याची परवानगी दिली. […]