दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आता ऑस्ट्रेलियातूनही पाठिंबा
क्रीडा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आता ऑस्ट्रेलियातूनही पाठिंबा

नवी दिल्ली : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची लाट आता ऑस्ट्रेलियातही पोहचली आहे. भारत-ऑस्ट्रेलियाचा दुसरा कसोटी सामना सुरु असताना या आंदोलनाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानाबाहेर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना शेकडो लोक हातात फलक घेऊन थांबल्याचे पाहायला मिळाले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंट बाहेर कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांना पाठींबा देत अनेक भारतीयांनी पोस्टरबाजी केली. […]

पंतप्रधान मोदींनी विरोधकांसमोर जोडले हात; काय आहे कारण?
राजकारण

पंतप्रधान मोदींनी विरोधकांसमोर जोडले हात; काय आहे कारण?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांसमोर हात जोडले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान महासंमेलनात कृषी कायद्यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना हमीभावाची ग्वाही देतानाच पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती केली. ‘मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचं सगळं श्रेय तुम्ही घ्या. याचं सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक […]

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
देश बातमी

मुख्यमंत्री आक्रमक; आणखी किती बळी घेणार म्हणत फाडली कृषी कायद्याची प्रत

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आक्रमक झाले आहेत. आणखी किती बळी घेणार हा प्रश्न विचारत संतापलेल्या केजरीवाल यांनी कृषी कायद्याची प्रत दिल्लीच्या विधानसभेत फाडली. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कृषी कायद्यांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडाडून टीका केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. आपल्या देशातला शेतकरी […]

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तोडफोड; भाजप नेत्यांवर आरोप
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तोडफोड; भाजप नेत्यांवर आरोप

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर तोडफोड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणण्यानुसार, केजरीवाल यांच्या घराबाहेर आज (ता. १३) धरणे आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांनीच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच, तोडफोड करणाऱ्या महिला भाजपच्या नेत्या होत्या हे भाजपने मान्य केलं असल्याचंही आम आदमी पार्टीने म्हटलं आहे. चौकीदारांना कॅमेऱ्यांची […]

शेतकरी आंदोलनाचा दणका; ‘या’ राज्यातील भाजप सरकार पडणार?
राजकारण

शेतकरी आंदोलनाचा दणका; ‘या’ राज्यातील भाजप सरकार पडणार?

नवी दिल्ली : दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे हरयाणातील खट्टर सरकारला धोका निर्माण झाला आहे. राजकिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीने खट्टर सरकारने कारवाई केली आहे त्याचे परिमाण भाजपसाठी हानिकारक ठरू शकतात. हरयाणामधील भाजपचा मित्र पक्ष असलेल्या जननायक जनता पक्षाने भाजप विरोधात जाऊन शेतकरी […]

शेतकरी आंदोलनावर तोडगा नाहीच; पुढची बैठक ९ तारखेला
देश बातमी

शेतकरी आंदोलनावर तोडगा नाहीच; पुढची बैठक ९ तारखेला

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर आणखी कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांची केंद्र सरकारसोबत सुरु असलेली आजची बैठक संपली असून आता पुढची बैठक ९ डिसेंबरला होणार आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे. ९ तारखेला दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा […]

”आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का?” कंगना-दिलजीतच्या ट्विटर वॉरमध्ये मिका सिंहची उडी
मनोरंजन

”आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का?” कंगना-दिलजीतच्या ट्विटर वॉरमध्ये मिका सिंहची उडी

”आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का?” असा प्रश्न विचारात गायक मिका सिंहने आता अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज यांच्या वादात उडी घेतली आहे. शेतकरी आंदोलनाला कंगना रानौतने विरोध केला आहे. तर दिलजीत दोसांजने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यामुळे दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एक आजी सध्या सोशल मीडियावर […]

ते शेतकरी आहेत ! सरकारचे जेवण नाकारत जमीनीवर बसून स्वतःचेच खाल्ले अन्न
देश बातमी

ते शेतकरी आहेत ! सरकारचे जेवण नाकारत जमीनीवर बसून स्वतःचेच खाल्ले अन्न

नवी दिल्ली : शेतकरी एकवेळ स्वतःच्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर आले तर काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीत शेतकरी करत असलेले आंदोलन आहे. तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने गुरुवारी घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्दच करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने विज्ञान भवनात आठ […]

अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे डोकं नसल्याचं लक्षण असतं; शेतकरी आंदोलनातील आजींचे कंगनाला प्रत्युत्तर
देश बातमी

अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे डोकं नसल्याचं लक्षण असतं; शेतकरी आंदोलनातील आजींचे कंगनाला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : ”माझ्याकडे १३ एकर जमीन आहे. त्यामुळे मला १०० रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे कंगनाच्या हातात काम नसेल तर माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.” असा खोचक टोला महिंदर कौर यांनी अभिनेत्री कंगना रानौतला लगावला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर  कर यांच्यावर अभिनेत्री कंगना रनौतला पैसे घेऊन शेतकरी […]

केंद्र सरकार नरमले; कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य
देश बातमी

केंद्र सरकार नरमले; कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार आज सलग सहाव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र आता कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा करण्याची शेतकऱ्यांची मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केली आहे. आज दुपारी ३ वाजता केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. मात्र आज […]