#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार
देश बातमी

#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार

नवी दिल्ली : ”नव्या कृषी कायद्यानुसार, तीन दिवसात शेतकऱ्यांना तीन दिवसात त्यांचे हक्काचे पैसे मिळण्याची तरतूद केली आहे. तीन दिवसात पैसे न मिळाल्यास ते ताक्रात करू शकतात. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांची अनेक बंधने दूर झाली आहेत. तसेच त्यांना या कायद्याद्वारे नव्या संधीदेखील मिळणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात बोलताना दिली. […]

#मनकीबात :  अन्नपूर्णा देवीची चोरीला गेलेली मूर्ती भारतात लवकरच परतणार
देश बातमी

#मनकीबात : अन्नपूर्णा देवीची चोरीला गेलेली मूर्ती भारतात लवकरच परतणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला मन की बात कार्यक्रमातून संबोधित करत आहेत. देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर ते काही महत्त्वाची घोषणा करू शकतात. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहेत. पंतप्रधानांच्या भाषणाला सुरवात झाली असून त्यांनी सुरवातीलाच देशातील १०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीबाबत महत्त्वाची माहिती दिली […]

पंडीत नेहरुंची बहिणही करणार होती १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न
इतिहास

पंडीत नेहरुंची बहिणही करणार होती १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न

मुंबई : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण इस्लाम धर्मातील व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या. परंतु दोघांच्याही घरातील लोकांनी विरोध केल्याने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. विजयालक्ष्मी यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी या लग्नाला विरोध केला. अलाहाबादमध्ये राहणारं मोतीलाल नेहरू यांचं कुटुंब आधुनिक विचार आणि जीवनशैलीसाठी परिचित होतं. पण तरीही विजयालक्ष्मी यांच्या लग्नाला […]

१ डिसेंबरपासून देशात होत आहेत ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर
देश बातमी

१ डिसेंबरपासून देशात होत आहेत ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणारे बदल येत्या 1 डिसेंबरपासून होत आहेत. घरगुती वापराच्या एलपीजी सुविधेपासून विमा सेवा आणि रेल्वे गाड्यांच्या बदलत्या वेळा इथपर्यंत हे नवे बदल होणार आहेत. या महत्त्वाच्या बदलांविषयी आपल्याला माहित असणे खूप गरजेचे आहे. देशात नक्की काय बदल होणार आहेत? १: एलपीजी किंमतीत बदल घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर

नवी दिल्ली : अनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात संशोधकांनी दावा केला आहे की, टाईप ओ आणि आरएच-निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका सर्वाधिक कमी आहे. या शोधात 2 लाख 25 हजार 556 कॅनडाई लोकांना सामिल करण्यात आलं होतं. या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यापैकी ए, एबी, बी […]

केंद्रसरकार नमले; ‘या’ दिवशी केंद्रीय कृषिमंत्री करणार शेतकऱ्यांशी चर्चा
देश बातमी

केंद्रसरकार नमले; ‘या’ दिवशी केंद्रीय कृषिमंत्री करणार शेतकऱ्यांशी चर्चा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. तसेच या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठींबा दिला जात असताना गृहमंत्री अमित शहा यांनी ३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. शेतकऱ्यांच्या […]

सरकार तुमच्या मागण्यांवर चर्चा करायला तयार; अमित शहांचे शेतकऱ्यांना आवाहन
देश बातमी

सरकार तुमच्या मागण्यांवर चर्चा करायला तयार; अमित शहांचे शेतकऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली : ”सरकार तुमच्या मागण्यांवर तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. ३ डिसेंबर रोजी कृषी मंत्र्यांशी चर्चा करा. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. तसेच, ‘तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्याचा आणि तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. ‘ असे अश्वासनही त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ सुरू […]

दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर
मनोरंजन

दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

‘स्थलपुराण’ या चित्रपटासाठी आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यावर्षी मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना जाहीर झाला आहे. फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी साठी अक्षय इंडीकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात केले जाणे आहे. ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ […]

भारतातील ‘या’ शहरात महिला आहेत सर्वाधिक सुरक्षित 
महिला विशेष

भारतातील ‘या’ शहरात महिला आहेत सर्वाधिक सुरक्षित 

देशात महिला हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. त्यातल्या त्यात दिल्ली आणि उत्तरप्रदेशात तर महिला अजिबात सुरक्षित नाहीत. या ठिकाणी महिलांना सगळ्यात जास्त धोका असल्याचे वारंवार वेगवेगळ्या घटनांमधून दिसून येतं. अशातच देशभरात कोणत्या शहरात महिला सर्वाधिक सुरक्षित आहेत याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. तथापि, आतापर्यंत झालेल्या अनेक सर्वेक्षणामधून मुंबई महिलांसाठी सुरक्षित असल्याचं दिसून आलं होतं. […]

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : ”न्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा नाही, कर्तव्य आहे. मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना थांबवू शकत नाही. हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील, आमच्यासाठी ‘जय किसान’ होता आणि असेल” असे ट्वीट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. तसेच, आमच्यासाठी जय किसान होता आणि राहील, […]