नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव येथे जिल्हा आढावा बैठक पार पडली. या दौऱ्यादरम्यान, मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. यावेळी जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतर देखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरीक अंतराचे पालन […]
महाराष्ट्र
सचिन वझें’चा मोठा खुलासा; ती कार मीच चालवत होतो
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. ती इनोव्हा गाडी आपणच चालवत होतो, अशी कबुली याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी दिली आहे. अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या कुणी? […]
एनआयए’ची धडक कारवाई; सचिन वझें’च्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात महत्त्वाचे पुरावे जप्त
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील आढळून आलेल्या स्फोटक प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशातच सचिन वझे यांच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. एनआयए’ने सचिन वझे यांच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात सोमवारी रात्री छापा टाकला. वझे यांनी तपासानिमित्त मुंबई, ठाण्यातून ताब्यात […]
निवडणुका आहेत म्हणून न्यायालय सुनावणी स्थगित करू शकत नाही
नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरु आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण असू शकतं का? यावर न्यायालयाने सर्व राज्यांना कोर्टाने नोटिसा दिल्या होत्या. मात्र आज काही राज्यांनी वेळ वाढवून मागितला होता. यावर न्यायालयाने सुनावणी स्थगित न करता एक आठवड्याचा वेळ वाढवला आहे. 102 व्या घटना दुरुस्ती नंतर म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या […]
मराठा आरक्षण; चार राज्यांनी उत्तरासाठी मागितला चार आठवड्यांचा वेळ
नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर उद्या (ता.१५) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण असू शकतं का? यावर न्यायालयाने राज्यांच्या प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टानं मागवल्यात. मात्र उद्याच्या सुनावणी आधी चार राज्यांनी उत्तरासाठी अधिकचा वेळ मागितला आहे. पंजाब, हरियाणा, तमिळनाडू, छत्तीसगड या चार राज्यांनी उत्तरासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता पाच […]
रेखा जरे हत्याकांड: आरोपी बाळ बोठे यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
अहमदनगर : अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठेला अटक करण्यात आली आहे. तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठेला अहमदनगरच्या पोलिसांनी हैदराबाद मधून ताब्यात घेतले आहे. आज त्यांना पारनेर न्यायालयात हजर केले असता आरोपी बाळ बोठे यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर अहमदनगरच्या […]
सचिन वझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी; वाचा सविस्तर
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक करत न्यायालयात हजर केले. या प्रकरणी न्यायालयाने सचिन वझे यांना 25 तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयएने सचिन वझे यांची १४ दिवसांसाठी कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने केवळ दहा दिवस म्हणजेच, 25 तारखेपर्यंत सचिन वाझे यांनी एनआयए कोठडी […]
शरद पवारांचे जवळचे मित्र काँग्रेस नेते अॅड. साळवे यांचे निधन
मुंबई : पुरोगामी चळवळीचे अग्रणी योध्दा, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे निष्ठावान प्रचारक, सत्य शोधक समाजाचे प्रखर कार्यकर्ता, लेखक, विचारवंत काँग्रेसचे माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांचे आज (ता. १३) दुपारी १.२० वाजता निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. मूळचे बामणी येथील रहिवासी असलेले साळवे मागील अनेक वर्षापासून सिव्हील लाईन प्रभागात मुलगा अॅड. जयंत साळवे व […]
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण विभागाचा मोठा निर्णय
मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जलसंधारण विभागाने सकाळी आठ ते दुपारी चार आणि दुपारी बारा ते रात्री आठ अशी शिफ्ट मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विभागातील कर्मचाऱ्यांना वाटून शिफ्ट देण्यात आल्या आहेत. यामध्ये एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे. […]
महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याची एसटी सेवा बंद
मुंबई : ”बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद […]