नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे मोठ्या प्रमाणावर चिघळलेल असून आंदोलनासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखता येणार नाही असे सांगतानाच, जर या आंदोलनाने हिंसक रुप घेतले तर त्याला जबाबदार कोणाला धरणार असा सवालही पंजाब सरकारची बाजू मांडणारे पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालायाने केला आहे. आपल्या हक्कांसाठी शेतकऱ्यांना […]
Tag: केंद्र सरकार
केंद्रसरकारला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला भाजपा नेते देशद्रोही म्हणतात : संजय राऊत
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केला जात आहेत. सत्ताधारी पक्ष आणि माध्यमांच्या एका गट कधी त्यांना देशद्रोही म्हणत आहेत तर कधी दहशतवादी किंवा चीन-पाकिस्तानचा एजंट म्हणून शेतकऱ्यांची बदनामी केली जात आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अशा आरोपांमुळे लोक चांगलेच संतापले आहेत. शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटले जाण्यावरही विरोधकांनी आक्षेप […]
मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर; त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे मीठ अळणी लागत असेल : शिवसेना
मुंबई : राज्यसरकारने आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर या निर्णयावर केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्यात पुन्हा वाद सुरु झाले आहेत. या मुद्द्यावरून शिवसेनेने सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ”कांजूरमार्गला मेट्रो कारशेड झाल्याने केंद्र सरकारवर आकाश कोसळणार नाही. मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर आहेत. त्यामुळे कदाचित मीठ आयुक्तांना महाराष्ट्राचे […]
शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरी म्हणाले, जर चर्चाच नसेल तर…
नवी दिल्ली : ‘सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. […]
हा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा विषय; या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही
नवी दिल्ली : “सरकार जर हट्टाला पेटलं असेल तर आम्हीही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. शेतकरी कायद्याचा मुद्दा हा शेतकऱ्यांच्या सन्मानाशी निगडीत विषय आहे. अशावेळी या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. सरकारने कायद्यात बदल करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. पण कायदे पूर्णपणे मागे घेण्याची आमची मागणी आहे” , असं भारतीय शेतकरी युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी […]
मोठी बातमी : अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक; तर्कवितर्कांना उधान
शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या भारत बंद ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा भारत बंद संपतासंपता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे स्वरूप पाहता केंद्र सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी चर्चा आता सुरू झाली […]
इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?; कमलनाथांनी भाजपाला सुनावले
“इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करण्यासाठी येथे उपस्थित असलेले शेतकरी वेडे आहेत का? आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की ३० वर्षांपूर्वीचे शेतकरी आणि सध्याचे शेतकरी यांच्यात खूप फरक आहे. हल्लीचा शेतकरी हा सुशिक्षित आहे. त्याला आसापस घडणाऱ्या गोष्टींची अगदी नीट माहिती असते.” अशा शब्दात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आंनी कॉंग्रेसनेते कमलनाथ यांनी भाजपाचा सुनावले आहे. […]
शेतकऱ्यांसाठी भारत बंद’ला देशभरातून समर्थन; तर अनुचित प्रकार न घडण्यासाठी केंद्राकडून नियमावली जाहीर
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंद’चे आवाहन केले आहे. भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर […]
भारत बंद’साठी केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक नियमावली जाहीर; शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
नवी दिल्ली : शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यसरकारांना दिले आहेत. काँग्रेससह देशभरातील 11 राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना […]
शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील
पुणे : ”केंद्र सरकारची ही दडपशाही योग्य नसून आणीबाणीच्या वेळी जसा जनउद्रेक झाला तसा आता शेतकऱ्यांचा होईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. अखिल भारतीय किसान संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंद ची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत […]