दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाकडूनही अंतिम ११ची निवड
क्रीडा

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाकडूनही अंतिम ११ची निवड

मेलबर्न : दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघानेही आपल्या अंतिम ११ खेळाडूंचे नावे जाहीर केली आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. एमसीजीवर हा सामना होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात कुणाला संधी मिळणार, काही बदल होणार का? अशी उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना होती. अशातच ऑस्ट्रेलियन संघाचे कोच […]

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला; भारताला ५३ धावांची आघाडी
क्रीडा

अखेर बीसीसीआयकडून दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली. अंतिम ११ खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील मानहानीकारक पराभवनंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला आराम देण्यात आला आहे. अष्टपैलू रविंद्र जाडेजा दुखापतीतून सावरला असून अंतिम […]

INDvsAUS : दुसऱ्या कसोटीसाठी असा असेल भारतीय संघ
क्रीडा

INDvsAUS : दुसऱ्या कसोटीसाठी असा असेल भारतीय संघ

अॅडिलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघात कसोटी मालिका सुरु असून पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय […]

INDvsAUS : सिडनीतील तिसरा कसोटी सामना होऊ शकतो रद्द
क्रीडा

INDvsAUS : सिडनीतील तिसरा कसोटी सामना होऊ शकतो रद्द

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु असून पहिली कसोटी ऑस्ट्रेलियांने जिंकली आहे. तर दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. अशात तिसरा कसोटी सामना हा सिडनीमध्ये खेळवला जाणार होता. परंतु तो आता रद्द होण्याची शक्यता आहे. कारण, सिडनीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया मेलबर्नमध्येच भारत […]

लाजिरवाण्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
क्रीडा

लाजिरवाण्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळवल्यानंतरही भारताचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हताश शब्दांत प्रतिक्रिया दिली. विराट म्हणाला, ‘हा पराभव खूप बोचणारा आहे, कदाचीत शब्दांत मांडता येणार नाही. आमच्याकडे ६० धावांची आघाडी होती आणि त्यानंतर सगळा डाव कोलमडला. दोन दिवस तुम्ही मेहनत करुन सामन्यात आपल्या […]

INDvsAUS : अवघ्या ३६ धावांत भारताचा संघ गारद; कांगारूंना ९० धावांचे आव्हान
क्रीडा

चार तासांत लागला अ‍ॅडलेड कसोटीचा निकाल, भारताचा दारुण पराभव

अॅडलेड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीचा निकाल खेळाच्या तिसऱ्या दिवशी अवघ्या ४ तासात लागला आहे. भारतीय संघाचा या कसोटीत दारुण पराभव झाला आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यावर वर्चस्व निर्माण करणाऱ्या भारतीय संघाचं आव्हान तिसऱ्या दिवशी अवघ्या काही तासांत नाट्यमयरित्या संपुष्टात आलं आहे. ८ गडी राखून भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत […]

INDvsAUS : तब्बव ४६ वर्षांनंतर भारतीय संघावर ओढावली ही नामुष्की
क्रीडा

INDvsAUS : तब्बव ४६ वर्षांनंतर भारतीय संघावर ओढावली ही नामुष्की

अॅडिलेड : पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाने लाजिरवाणी कामगिरी केली आहे. ४६ वर्षानंतर स्वतःचाच नकोसा विक्रम भारतीय संघाने मोडीत काढला आहे. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांत संपुष्टात आली. हेजलवूड आणि कमिन्सच्या धारधार गोलंदाजीपुढे भारतीय संघातील दिग्गज एकापाठोपाठ माघारी परतले. दुसऱ्या दिवसाअखेरीस १ बाद ९ […]

INDvsAUS : अवघ्या ३६ धावांत भारताचा संघ गारद; कांगारूंना ९० धावांचे आव्हान
क्रीडा

INDvsAUS : अवघ्या ३६ धावांत भारताचा संघ गारद; कांगारूंना ९० धावांचे आव्हान

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने खूप खराब कामगिरी केली. संपूर्ण संघ अवघ्या ३६ धावांत गारद झाला आहे. भारतीय संघातील एकाही फलंदाजाला दोनअंकी संख्या गाठता आली नाही. Josh Hazlewood was absolutely sensational today 🔥 W . . . W . . . . . . . . . 1 . . 2 . […]

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला; भारताला ५३ धावांची आघाडी
क्रीडा

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला; भारताला ५३ धावांची आघाडी

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला असून भारतिय संघाला पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळाली आहे. रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर कांगारूंना केवळ १९१ धावांत रोखण्यात भारतीय संघाला यश आले आहे. भारताकडून पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने ४, उमेश यादवने ३ जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले. २४४ […]

INDvsAUS : भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपला; कांगारुच्या डावाला सुरुवात
क्रीडा

INDvsAUS : भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपला; कांगारुच्या डावाला सुरुवात

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ २४४ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर केवळ ११ धावांची भर घालून भारतीय संघाने ४ फलंदाज गमावले. पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक आणि चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीमुळे भारताने […]