अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा
देश बातमी

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने कोरोना संकटात केलेल्या मदतीची माहिती दिली. महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तसंच लवकरच […]

कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसला फासली काळी शाई
इतर

कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसला फासली काळी शाई

गुलबर्गा : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादानंतर कर्नाटकात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथे महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसच्या काचेवर काळी शाई लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्यांनी लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी गुलबर्गा-सोलापूर बस थांबवून घोषणाबाजी केली आणि काचेवर काळी शाई लावली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नकोय; शिवसेना
राजकारण

महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नकोय; शिवसेना

मुंबई : “कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी करताच कानडी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना मिरच्या झोंबल्या आहेत व त्यांनी थयथयाट सुरू केला आहे, पण त्यांच्या थयथयाटाला भीक घालण्याची गरज नाही.” अशा शब्दात शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून सीमाप्रश्नावर भाष्य करत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाचा समादी चार घेतला आहे. […]

सीमावाद न्यायालयात असेपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

सीमावाद न्यायालयात असेपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहेत, ते थांबवावे लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी समन्वयक मंत्री आणि […]

संयुक्त महाराष्ट्रप्रकरणी शरद पवारांची महत्त्वाची भूमिका; सीमावादातील ‘हे’ शेवटचे शस्त्र
बातमी महाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्रप्रकरणी शरद पवारांची महत्त्वाची भूमिका; सीमावादातील ‘हे’ शेवटचे शस्त्र

“सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून, आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. तेथे राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे स्वत: लक्ष घालत आहेत,” असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. “रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में” तसेच “बेळगाव, […]

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले; राजेश टोपेंचा केंद्रावर आरोप
राजकारण

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले; राजेश टोपेंचा केंद्रावर आरोप

मुंबई : आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांच्या नावाची नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले. असा आरोप राज्याचे राजेश टोपे यांनी केलाय. येत्या १६ जानेवारी पासून देशभरात लसीकरणाला सुरवात होत आहे. विशेष बाब म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टियूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लस वितरणासाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी रवाना झाल्या आहेत. तर महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
राजकारण

नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा; ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचं नाव बदलणं योग्य नाही. नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना कॉंग्रेस […]

महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही: गृहमंत्री अनिल देशमुख
राजकारण

महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : “महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही” अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्याच्या मुद्द्यावरुन अनिल देशमुख यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. “भाजप नेत्याच्या किंवा त्यांच्या धोरणाच्या विरोधात जो कुणी बोलेल त्याच्या मागे ईडीची किंवा सीबीआयची […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; रिकव्हरी रेट ९४ टक्के

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाची नव्याने साथ आली असली तरी राज्यात मात्र कोरोच्या अॅक्टिव्ह रुग्णांत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार १२२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज राज्यात ३ हजार १०६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी […]

राज्यात थंडीची लाट ! सर्वात कमी तापमानाची नोंद ‘या’ जिल्ह्यात
बातमी महाराष्ट्र

राज्यात थंडीची लाट ! सर्वात कमी तापमानाची नोंद ‘या’ जिल्ह्यात

मुंबई : राज्यात एक प्रकारे थंडीची लाट आल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदवण्यात आले आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणी जिल्ह्यात 5.6 अंश सेल्सिअस, गोंदियामध्ये 7.4 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागात […]