निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा; अजित पवारांचा इतिहास पाहिला तर…
राजकारण

निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा; अजित पवारांचा इतिहास पाहिला तर…

मुंबई : “अजित पवार आज म्हणतात मला ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी काय केलं या ३० वर्षांत. शरद पवार यांना बाजूला करून अजित पवार यांनी केलेली एक वास्तू तरी दाखवा. त्यांना जे काही मिळालंय ते शरद पवार यांच्यामुळे.” अशी घणाघाती टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. तसेच, नुसतं भाजपावर […]

राज्यातील शाळांमध्ये आता शिपाई नाही; शिक्षण विभागाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यातील शाळांमध्ये आता शिपाई नाही; शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : राज्यातील शाळांमधी आता शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यात भविष्यातील शिपायांच्या सुमारे ५२ हजार नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. सध्या कार्यरत असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. […]

महिला अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’; बलात्कार प्रकरणात गुन्हेगाराला ४५ दिवसांत फाशीची शिक्षा
महिला विशेष

महिला अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’; बलात्कार प्रकरणात गुन्हेगाराला ४५ दिवसांत फाशीची शिक्षा

मुंबई : राज्यात महिला अत्याचार आणि बालगुन्हेगारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ येणार आहे. आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात हा कायदा लागू केला जाणार आहे. महिला अत्याचार प्रकरणात 21 दिवसात निकाल लागावा तसेच महिला व बाल अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा कायदा असणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्ती कायद्याचा मसुदा […]

आठवले म्हणतात, महाविकास आघाडी सरकारला १००पैकी एवढे गुण
राजकारण

तर आम्ही आरक्षणावरील हक्क सोडू : केंद्रिय मंत्री रामदास आठवले

कोल्हापूर : आम्ही आरक्षण सोडू असे वक्तव्य केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागास घटकांवर अन्याय करणारी जात व्यवस्था संपवा. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, असे आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. आठवले म्हणाले, आजही मागास जातींवर अन्याय होत आहेत. त्यामुळे जातींवरील अत्याचार बंद होण्याबरोबरच जात व्यवस्था […]

#भारतबंद : कुठे संमिश्र प्रतिसाद तर कुठे आंदोलनकर्त्यांची धरपकड
बातमी महाराष्ट्र

#भारतबंद : कुठे संमिश्र प्रतिसाद तर कुठे आंदोलनकर्त्यांची धरपकड

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरुन देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये […]

#भारतबंद: महाराष्ट्रातही बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी संघटनांसह २४ राजकीय पक्षांचा बंदला पाठींबा
बातमी महाराष्ट्र

#भारतबंद: महाराष्ट्रातही बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी संघटनांसह २४ राजकीय पक्षांचा बंदला पाठींबा

नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. देशातील जवळपास दोन डझन राजकीय पक्षांनी या बंदला पाठींबा दर्शवला आहे. याशिवाय अनेक संघटनाही शेतकऱ्यांच्या बाजुने उभ्या ठाकल्या आहेत. आजच्या भारत बंदमुळे अनेक ठिकाणच्या दळणवळणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दिल्ली येथील सिंधू सीमेवरही बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आज जवळपास ५ हजार नव्या रुग्णांची नोंद; तर एवढ्या रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्रात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजार ४१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी घटली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कaरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत होती. मात्र एक दिलासादायक वृत्त असून मागील दोन दिवसांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शनिवारच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण पाहायला मिळाली. […]