मुंबई : ”गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या सामान्य तरुणाला राजकारणाचे धडे दिले, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधानसभेबाहेर मी हे धडे घेतले,” असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ क्लीप शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवसा निमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात […]
Tag: राजकारण
गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी : रामचंद्र गुहा
नवी दिल्ली : ”गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी. मोदी, शाह आणि नड्डा हे भाजपाचे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेलं नाही. या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते […]
पुढील निवडणुका एकत्र की महाविकासआघाडीसोबत? शिवसेनेचा झाला निर्णय
मुंबई : महाविकासआघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात येत्या काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं घवघवीत यश […]
राजस्थानात काँग्रेसला मोठा धक्का; भाजपची सरशी
रायपूर : राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. पंचायत समित्यांच्या एकूण ४ हजार ३७१ जागांपैकी भाजपने १९८९ जागा जिंकल्या, तर काँग्रेसच्या पदरात १८५२ जागा पडल्या आहेत. राजस्थानातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने काँग्रेसवर मात केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना आपल्याला शेतकऱ्यांचा कौल […]
तर आम्ही आरक्षणावरील हक्क सोडू : केंद्रिय मंत्री रामदास आठवले
कोल्हापूर : आम्ही आरक्षण सोडू असे वक्तव्य केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागास घटकांवर अन्याय करणारी जात व्यवस्था संपवा. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, असे आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. आठवले म्हणाले, आजही मागास जातींवर अन्याय होत आहेत. त्यामुळे जातींवरील अत्याचार बंद होण्याबरोबरच जात व्यवस्था […]
उत्तरप्रदेशात भाजपला मोठा दणका; मोदींच्या वाराणसी मतदारसंघात भाजप तिसऱ्या स्थानावर
वाराणसी : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाला जोरदार दणका बसला असून मोदींच्या वाराणसी विधानसभा मतदारसंघात भाजप तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशमधील विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले असून वाराणसी शिक्षक मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. वाराणसी विधानपरिषदेच्या जागेवर समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव यांनी अपक्ष […]
महाविकासआघाडी सरकारचा दणका; नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक ठरविले अपात्र
नागपूर : जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला महाविकास आघाडी सरकारने मोठा दणका दिला आहे. काटोलच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांना नगरविकास विभागानं अपात्र घोषित केलं आहे. गुंठेवाडी प्रकरणात नगराध्यक्ष, पालिका उपाध्यक्ष आणि गटनेता तसेच खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानावर घरकुलचे नियमबाह्य आणि निकृष्ट बांधकाम केलं आहे. त्या कामाच्या निविदा न काढता मर्जीतील लोकांना काम दिल्याप्रकरणी […]
हैद्राबाद निवडणुकीचे निकाल आले; एमआयमला जोरदार झटका, तिसऱ्या क्रमांकावर पिछेहाट
हैद्राबाद : एमआयएम आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या हैद्राबादमधील महानगरपालिकेच्या निवडणूकीत एमआयएमला जोरदार झटका बसला असून त्यांची तिसऱ्या क्रमांकावर पिछेहाट झाली आहे. हैद्राबाद महानगरपालिकेच्या १५० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर टीआरएस, दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आहे. निकालांनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून भाजपनं मात्र या निवडणुकीत […]
गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर
मुंबई : ”राजकारणी हे जनतेचे सेवक असले तरी त्यांच्या सेवेसंदर्भात कोणतेही ठोस नियम नाहीत. लोकप्रतीनिधी हे त्यांनी घेतलेल्या शपथेला बांधील असतात. तसेच कायदे मंत्रालयाच्या कायदेविषय विभागाने सरकारी काम करणाऱ्यांप्रमाणे लोकांमधून निवडून येणाऱ्या लोकप्रितनिधींच्या सेवेसाठी कोणत्याही अटी घालण्यात आलेल्या नाहीत. शपथेनुसार लोकप्रितिनिधींनी त्यांच्या मतदार संघातील आणि देशातील जनतेची सेवा करणं अपेक्षित असतं. ” असे स्पष्टीकरण कायदे […]
आपले राजकारण टिकवण्यासाठी चुकीची वक्तव्ये करू नका ; कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले
नवी दिल्ली : ” कॅनडामधील लोकप्रतिनिधींना भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात पुरेशी माहिती नाही. त्यामुळे यासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडामधील नेत्यांना नाही. टुडो यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे ” अशा शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांना सुनावले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आक्रमक वळण लागले आहे. या आंदोलनाला आता थेट कॅनडाचे पंतप्रधान […]