पंढरपूर: देशासह राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हिंगणघाट जळीतकांड प्रकरण असो वा कोपर्डी हत्याकांड महिलांवरील अत्याचाराच्या सर्व सीमा या आरोपींनी ओलांडल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न बघणाऱ्या पंढरपुरातील स्वप्नाली सत्यवान गाजरे या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे. पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावात उघड […]
बातमी
मोदीजी, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या; दाक्षिणात्य अभिनेत्याचे मोदींना आवाहन
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज १९ वा दिवस आहे. भारत बंद आणि चर्चेच्या पाच-सहा फेऱ्या पार पडल्यानंतर आता शेतकरी अधिक आक्रमक झाले आहे. आज शेतकरी उपोषण करणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणीही धरणे आंदोलनही केलं जाणार […]
कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक; भारत बंद’नंतर आज शेतकऱ्यांचे उपोषण
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आज शेतकारी आंदोलनाचा १९ वा दिवस आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. मात्र भारत बंद आणि चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या […]
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री करणार एक दिवसाचा उपवास
नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक दिवसाचा उपवास करणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि देशवासीयांना उद्याचा एक दिवस शेतकऱ्यांसाठी उपवास करण्याचं आवाहन केलं आहे. आपण त्यांच्यासोबत जाऊ शकत नसलो तरीही उपवास करुन आपण त्यांच्या मागण्या […]
करजगी आणि आमटे कुटुंबातील वाद शीतल यांच्या शोकसभेत पुन्हा एकदा समोर
नागपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची श्रद्धांजली सभा आज (ता. १३) पार पडली. मात्र, शीतल आमटे यांच्या शोकसभेला आमटे कुटुंबीयांपैकी एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने पुन्हा एकदा आमटे आणि करजगी कुटुंबीयांमधील वादाची किनार दिसून आली. या श्रद्धांजली सभेला आनंदवनाशी संबंधित अनेकांनी प्रत्यक्षपणे तर काहींनी झूम अॅपद्वारे […]
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ लाखांच्या घरात; ७० जणांचा मृत्यू
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालेला असलेला तरी धोका मात्र टळलेला नाही. राज्यात आज दिवसभरात ३ हजार ७१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभारात एकूण ७० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ हजार ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४४ टक्के एवढा झाला आहे. राज्यातील […]
हिंगणघाट जळीतकांड : उद्यापासून न्यायालयात सुनावणी सुरु; उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद
वर्धा : हिंगणघाट एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने 3 फेब्रुवारी 2020 रोजी तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण ४० टक्के भाजली. सात दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात रोष निर्माण झाला होता. या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. तथापि, […]
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना कोरोनाची लागण; स्वतःच दिली माहिती
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी आणखीही कोरोनाच्या कचाट्यातून आपली सुटका झालेली नाही. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली असून याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर […]
राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलीत झाले असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसेच अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत […]
वाह! शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पंजाबच्या डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ
चंदीगढ : शेतकरी आंदोनाला देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकरी संघटनांसह, खेळाडू, कलाकार, उद्योजक, राजकीय पक्ष असे अनेकजण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. काही खेळाडूंनी तर केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार परत दिले आहेत. यात आता पोलीसांचीही साथ मिळताना दिसत आहे. मात्र आता ”मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत पंजाबचे डीआयजी लखविंदरसिंह जाखड यांनी नोकरीवर लाथ मारली […]