छत्तीसगढ : महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा देशात सातत्यानं चर्चेत आहे. तर दुसरीकडे छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी धक्कादायक विधान केले आहे. ‘बऱ्याच मुली या स्वत: हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करतात’, असं संतापजनक वक्तव्य नायक यांनी केले आहे. तसेच, अल्पवयीन मुलींनी कोणत्याही फिल्मी रोमांसच्या जाळ्यात फसू नये, असा सल्लाही […]
बातमी
अर्णबला मोठा झटका; रिपब्लिकच्या सीईओला अटक
मुंबई : बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज आणखी मोठी कारवाई केली. टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये बनावट टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पैसे देऊन टीआरपी वाढण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून […]
शेतकरी आंदोलनाचा फटका; महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
वॉशिंग्टन : कृषी कायद्यावरून पेटलेल्या शेतकरी आंदोलनाचे भारताबाहेर पडसाद उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा भारतीय दूतावासाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. कृषी कायद्यांचा विरोध करताना गटाने खलिस्तानी झेंड्यानं महात्मा गांधींचा चेहरा झाकून टाकला. भारतीय दूतावासाकडून या […]
कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
नवी दिल्ली : केरळमधील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत मिळणार असल्याची मोठी घोषणा केरळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज (ता. १२) केली आहे. केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा […]
राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर; आज ३ हजार ९४९ जणांना डिस्चार्ज
मुंबई : कोरोनाचा धोका टळला नसला तरी तो काही प्रमाणात कमी झाल्याचे आता समोर येत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर पोहोचला असून मागील २४ तासांत एकूण ३ हजार ९४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार २५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज दिवसभरात एकूण ८० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद […]
रोजगार निर्मितीसाठी दाजीपूर अभयारण्यात उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण करण्याचे राज्यसरकारचे आदेश
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या अभयारण्यात निसर्ग पर्यटनास चालना मिळून पर्यटकांचा ओघ वाढवा, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात; त्याचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी […]
मुलींना कलेक्टर करणार का? म्हणणाऱ्यांना उत्तर देत पाचही मुलींनी दिला धडा
बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील फरीदपूर तहसील अंतर्गत चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांच्या घरात पाच मुली झाल्या. यानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण होते. मात्र तेव्हा दुसरीकडे लोकांनी 5 मुली म्हणून टोमणे मारण्यास सुरुवात केली. लोक म्हणाले की, आता त्यांना कलेक्टर करणार का? मात्र लोकांचे टोमणे खरे झाले. चंद्रसेन सागरच्या पाच मुलींपैकी तीन मुलींनी यूपीएससीची […]
कुटुंब नियोजनाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : ”किती मुलांना जन्म द्यायचा याचा विचार स्वत: पती-पत्नी यांनी करायला हवा यासाठी केंद्र सरकार नागरिकांवर जबरदस्तीने नियम लादू शकत नाही, असं स्पष्टीकरण देत सुप्रीम कोर्टाने भारतात जबरदस्तीने कुटुंब नियोजन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्तावाला विरोध केला आहे. देशातील नागरिकांवर कुटुंब नियोजनाबाबत जबरदस्तीने नियम लादण्याच्या आम्ही विरोधात आहोत, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. देशातील […]
पुण्यातील भाजप आमदाराच्या घरी चोरी: १८ लाखाचा ऐवज लंपास
पुणे : पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिशाळ यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी १८ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मिसाळ यांच्या पुण्यातील वानवडी भागात बंगला असून चोरीच्या प्रकरणात मिसाळ यांचा जवळच्याच व्यक्तीवर संशय आहे. याप्रकरणी ममता दीपक मिसाळ (वय 51, रा. बंगला क्रमांक 2, फेअर रोड, वानवडी) यांनी फिर्याद दिली […]
पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय
पुणे : पुणे शहरातील कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन महापालिका आणि खासगी शाळा येत्या तीन जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पालकांचा हमीपत्रांना मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर शाळा बंदचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”पुणे शहरातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. कोरोनाची […]